tag:blogger.com,1999:blog-37339332.post244976008977476575..comments2024-02-23T14:12:36.226+05:30Comments on ashishchandorkar: टिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकरashishchandorkarhttp://www.blogger.com/profile/02646453807469764288noreply@blogger.comBlogger64125tag:blogger.com,1999:blog-37339332.post-2611379489565738872022-03-24T13:19:44.719+05:302022-03-24T13:19:44.719+05:30Lata mangeshkar is saraswat brahminLata mangeshkar is saraswat brahminआगंतुकhttps://www.blogger.com/profile/06358460877587617121noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-6834578060624040352021-02-09T09:06:58.189+05:302021-02-09T09:06:58.189+05:30ह्या सर्व चिडीतुण कुळकायदा काढला आणि ब्राह्मणांना ...ह्या सर्व चिडीतुण कुळकायदा काढला आणि ब्राह्मणांना उघडे पाडण्याचा कट रचला<br />Abhijeetsgalaxyhttps://www.blogger.com/profile/03246096633087308493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-52325837327788389022020-10-10T12:17:15.518+05:302020-10-10T12:17:15.518+05:30Mast joke hota haMast joke hota haAnonymoushttps://www.blogger.com/profile/17475408744376196099noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-46117480449221737652020-03-31T01:26:55.680+05:302020-03-31T01:26:55.680+05:30शास्त्र प्रमाणे...कोणास स्वतःहून ब्राह्मण समाजात य...शास्त्र प्रमाणे...कोणास स्वतःहून ब्राह्मण समाजात यायचे आसेल तर्र त्याची नोंद व विधी शासनचीच जबदरी मानवी.... ब्राह्मण <br />जात वडते आहे तर्र वाढू द्याना ...आपलाच.. दिपक श्रीखंडे.(पूर्वाश्रमीचा आपलाच बंधू..)🙏🙇🙇 जय परशुराम🙇🙇 जय भगवान विश्वनाथ🙇<br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/00225087913015906344noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-69019175786737854452020-03-31T01:19:22.722+05:302020-03-31T01:19:22.722+05:30"ब्रम्ह जानिती तोची *ब्राह्माण** ----समर्थ रा..."ब्रम्ह जानिती तोची *ब्राह्माण** ----समर्थ रामदास स्वामी.🙏 संदर्भ.पुराण.<br />ब्राह्माण ही जात नसून एक सर्वांगी सुंदर संप्रदाय जो देवांना सुधा आवडतो ...का? कारण प्रिय तो देवां चाही.<br />हे कलियुग आहे ज्यात शास्त्रात पुराणात वर्णन केले सत्यच आहे.100% त्याच प्रमाणे होईल उदा.1)कलयुगात देवांवर भक्ती कमी होईल प्रिय आप्रिय यात फरक करताच येणार नाहीं.ब्रह्माचाचं वरदान पावलेला*कलीची* महिमा आहे तो जीभ,लिंग, स्रीयोनी,मस्तक,सोने,दारु मद्यपान,वैशेच्ये कुणटन खाना,राजाचे सिंहासन,ई.ठिकाणी सदा वास करेल....तो ब्रह्मपुत्र आहे ...म्हणून का त्यालाही ब्राह्मणाचा मांन मिळतो....ज्याच्या त्याच्या वर आहे कोणास ब्राह्माण पूजा पाठ वाला हवा ,कुणास जादूटोणा वाला पुजारी....हे जरी सत्त्या आसले तरी धर्मशील, ज्ञानी च श्रेष्ठ ...जारी तो ब्राह्मण नसेल तरी...हेच शास्त्र आहे.....जन्माने कोनिदेव नसतो जो तो त्याच्या कर्माने मोठा होतो...म्हणून कर्म चांगले ठेवावे.....राहिला ह्या ब्राह्मणांना शिव्या घालणाऱ्या काही स्वतःस महान ठरवणाऱ्यांनी स्वतः स्वतःकडे लक्ष द्यावे...उगीच ब्रमात राहणे मूर्ख म्हटले जातात...आश्याना ही देव देतोच ना...म्हणून देवावर श्रद्धा असणे महत्वाचे न की हे मनुवादी जातीयवादी भाषण .....सत्य परेशान होता हे पराजित नहीं....भगवान परशुराम चिरंजीवी आहे....त्यांनासुद्धा याची कलयुगात...पूर्ण कल्पना आहे..ही नियती आहे...कलंकी अवतार होणार आहे...हे 100% सत्य...तोच आश्यांना व सोबत जातीचा पगडा असणाऱ्यांना शासन करेलच शंकाच नाही.....मी पुन्हा एकदा बोलू इच्छितो..खोट्या जतीपतीत न आडकतादेव धार्मिक सुज्ञ चित्वापन...सारस्वत, देशस्य, कोकणी, ई.न आडक्ता ..शाकाहारी जिज्ञासूंना ब्राह्माण होत आसेल तर्र त्याची स्वखुशीने ..आपल्या ब्राह्मण.धर्मात स्वागत कल्यास फायदाच होईल...खऱ्या सत्य कर्म विश्वास ठेवावा.....🙏जय परशुराम🙏. जातीचा गर्व आसवा..आणि हो मी जेवढा आभतास केलाय त्या नुसार ही योग्यता फक्त व फक्त ब्राह्मणांनाच..1000% सत्य..त्यात कोणास वाईट वाटण सारखे काहीच नाही ....जे नाव ठेवतात दुर्लक्ष करावे...पोलिस कंप्लेंट करावी नाकी वाद; नाही विवाद ..🙏🙇🙏.... Anonymoushttps://www.blogger.com/profile/00225087913015906344noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-91532352191055421142019-09-02T13:17:58.997+05:302019-09-02T13:17:58.997+05:30ब्राम्हण जात ही संपूर्ण भारताला श्राप आहेब्राम्हण जात ही संपूर्ण भारताला श्राप आहेAnonymoushttps://www.blogger.com/profile/03487634344890730425noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-15422289078623028532019-09-02T13:15:40.474+05:302019-09-02T13:15:40.474+05:30एकदम बरोबर भाऊ
चिमणराव मराठे नसते तर आज तुझ्या डो...एकदम बरोबर भाऊ <br />चिमणराव मराठे नसते तर आज तुझ्या डोक्यावर शेंडी नाही तर तुझ्या चेहऱ्यावर मोठी दाढी असतीAnonymoushttps://www.blogger.com/profile/03487634344890730425noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-515999789157743272019-09-02T13:11:11.511+05:302019-09-02T13:11:11.511+05:30तुम्ही लोकांनी हा सर्व अंधश्रद्धा चा पूर्ण सिस्टम...तुम्ही लोकांनी हा सर्व अंधश्रद्धा चा पूर्ण सिस्टम बनवून ठेवला आहे बामनांनीAnonymoushttps://www.blogger.com/profile/03487634344890730425noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-33730037429299786612019-09-02T13:06:42.491+05:302019-09-02T13:06:42.491+05:30बस चुकीचं बोलत आहे तुम्ही
तुम्ही ब्राम्हण लोकांनी ...बस चुकीचं बोलत आहे तुम्ही<br />तुम्ही ब्राम्हण लोकांनी किती पाप केलं आहे ते पण सांगा नाAnonymoushttps://www.blogger.com/profile/03487634344890730425noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-21158209917366569992017-07-29T21:38:41.792+05:302017-07-29T21:38:41.792+05:30ब्राह्मण जात ही लवाळ्यासारखी आहे ! संभाजी ब्रिगेडच...ब्राह्मण जात ही लवाळ्यासारखी आहे ! संभाजी ब्रिगेडचे कारस्थान कधीच पूर्ण होणार नाही, महापूरात मोठमोठे उन्नमत वृक्ष वाहून जातात. तिथे ह्या ब्रिगेडची काय बिशाद ? मिहीरhttps://www.blogger.com/profile/10309872896543513196noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-51289025772664379642017-07-29T21:36:45.954+05:302017-07-29T21:36:45.954+05:30ब्राह्मण जात ही लवाळ्यासारखी आहे ! संभाजी ब्रिगेडच...ब्राह्मण जात ही लवाळ्यासारखी आहे ! संभाजी ब्रिगेडचे कारस्थान कधीच पूर्ण होणार नाही, महापूरात मोठमोठे उन्नमत वृक्ष वाहून जातात. तिथे ह्या ब्रिगेडची काय बिशाद ? मिहीरhttps://www.blogger.com/profile/10309872896543513196noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-10166868739521517232016-03-20T10:28:26.234+05:302016-03-20T10:28:26.234+05:30संघ परपरीवारही तेवढाच घातक आहे
संघ परपरीवारही तेवढाच घातक आहे<br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/01202243098212845449noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-14372694300809307942016-02-29T18:24:16.962+05:302016-02-29T18:24:16.962+05:30बाराशे वर्षापासून ब्राम्हणांना संपवायचा विषय चालू ...बाराशे वर्षापासून ब्राम्हणांना संपवायचा विषय चालू आहे ते अजूनही मजबूत आहेत ह्यांनी आणखी सात जन्म जरी घेतले तरी काही होणार नाही कारण काटेरी रस्त्यावरून अनवाणी चालायची सवय झाली आहे यांना राजमार्ग पाहिजे .दररोज कुठे न कुठे हे भूंकतच राहतात चिंता करू नका पुन्हा परशुराम अवतार घेईलAnonymoushttps://www.blogger.com/profile/08102647067426701109noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-17214165181487998502012-08-01T12:49:04.823+05:302012-08-01T12:49:04.823+05:30@@@@ खेडेकर, साळुंखे महाराष्ट्राला मिळालेले शाप आह...@@@@ खेडेकर, साळुंखे महाराष्ट्राला मिळालेले शाप आहेत, ते काय लिहिणार? दळभद्री कुठले? इतकी वर्ष काय झोपले होते का? काही नाही हो, ब्राम्हण पुढे गेलेले झोंबतात यांना...पार्श्वभागात दम असेल तर बालासाहेबाना हात लावून दाखवा..तेही ब्राम्हणाच आहेत, <br /><br /><br /><br /><br />अबे बेवकूफ,ज्या लोकांचे नाव सांगतोस ते कुणाच्या नावावर आणि कुणाच्या जीवावर उड्या मारतात ते पण सांग कि..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-66407561574583378652012-08-01T12:45:14.385+05:302012-08-01T12:45:14.385+05:30स्त्री शिक्षणाचा पाया कुणी घातला ?
हा प्रश्न व...स्त्री शिक्षणाचा पाया कुणी घातला ?<br /> हा प्रश्न विचारला तर बहुतेक मुलं महर्षि कर्वे यांचं नाव सांगतात. महात्मा फुले यांनी दगडधोंडे खाऊन पुण्यात पहिली शाळा काढून महिलांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला हे लोक का विसरत चाललेत ? कारण अनुल्लेख. आता असं कुणी म्हटलं कि चोराच्या उलट्या बोंबा या न्यायाने महात्मा फुलेंना अनुल्लेखाने मारणारे कृतघ्न म्हणतात.. वाटलंच कारण महर्षि कर्वे ब्राह्मण ना ?<br /><br /> आता आमचं महर्षि कर्वेंशी काय भांडण बाबांनो ? पण तुमची पापं समोर आली कि तुम्ही आकांडतांडव करणार यात नवल ते काय ?<br /><br /> इतिहासात जायचं कि नाही ते एकदाच काय ते नीट सांगा. बघा ना त्या बाबरी मशीद - रामजन्मभूमी वादाने किती वर्षे देशाचे वातावरण बिघडलेले होते. जे मेले त्यांची जात पण बघा ना. एकही ब्राह्मण नाही हो त्यात. भडकवणा-या लेखण्या कुणाच्या होत्या त्यांची जात पहा मात्र नक्की..<br /><br /> आगरकर, टिळक ही नावं आम्हाला ही वंदनीय आहेत. पण रयतचं काम खेड्यापाड्यात घेऊन जाणा-या शिक्षणमहर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांना ़आ विसरता बाबांनु ?<br /> शिंदे, फुले ब्राह्मण नव्हते म्हणून का ?<br /><br /> सूर्याजी पिसाळच्या गद्दारीवर लिहीताना अफझलखानाच्या वकिलाचं नाव कुलकर्णी होता हे का दडवता बाबांनु ? प्रिम्टींग मिष्टेक म्हणायची का ?<br /> तरी तुम्ही इनोसन्ट का ?<br /> रामदास स्वामींबरोबर आमचं काय भांडण आहे का ? पण ते महाराष्ट्रात आले तेव्हा महाराज ४२ वर्षांचे होते. त्यानंतर ते फक्त आठच वर्षं जगले. मग स्वराज्याची प्रेरणा स्वामीजींनी महाराजांना बॅकडेटेड कशी काय दिली हे पण पाहणं मनोरंजक ठरेल ना ?<br /> दादोजी कोंडदेव गुरू होते कि नव्हते हा वाद सोडवण्यासाठी शासनाने नेमलेल्या कमिटीत ब्राह्मण ईतिहासकारांनी काय पुरावे दिले ते समजलं तर या ब्रिगेडींना आम्ही जाब विचारू हो.. पण तुम्ही त्या कमिटीत असताना समकालीन पुरावे पाहून तुम्ही निरूत्तर झालात हे खरं ना ?<br /> बोला पंत बोला..<br /> हिंदुंवर अन्यायकारक मुघलांनी जिझिया कर बसवला असा ईतिहास आम्हाला शाळेत शिकवला जातो. पण या जिझिया करातून ब्राह्मणांना सूट होती हा भाग वगळला जातो. असं का बरं पंत ?<br /> शिवाजीचं राज्य ते केव्हढंसं? चार जिल्हे पण नाहीत असं खाजगीत म्हणना-यांना पेशवाईचा किती अभिमान असतो हे का दडून राहीलय ? ते इतके शहाणे होते तर शिवाजी महाराजांना प्रेरणा ब्रिरणा देत बसण्यापेक्षा स्वतःच का नाही स्वराज्य स्थापन केलं असे प्रश्न आम्हाला पडतात. अटकेपार झेंडे नेले.. कबूल. पण मुघलांचा शेवटचा शक्तिशाली बादशहा औरंगजेब महाराष्ट्रात मुक्काम ठोकून बसला होता तो काय चार जिल्ह्याच्या राज्याचा धसका घेऊन. इथंच त्याने देह ठेवला आणि मग मुघल साम्राज्य लयास गेलं. बाकि सि़हाच्या जबड्यात हात घालण्याची सुरूवात केली म्हणूत तर स्वराज्य उभं राहीलं हे ज्यांना मान्य नाही ते काय काहीही बरळतील.<br /> पण याच शिवाजी महाराजांचं नाव तुम्हाला राजकारणासाठी का वापरावं लागतं ? वापरा ना पेशव्यांच नाव. कोणी विरोध नाही करणार तुम्हाला..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-64563508782183953002012-08-01T12:37:22.181+05:302012-08-01T12:37:22.181+05:30चिमणराव तुझे नाव चुत्याराव ठेवायला पाहिजे..मराठे ब...चिमणराव तुझे नाव चुत्याराव ठेवायला पाहिजे..मराठे बाहेरचे आणि तुझी पिलावळ मराठी काय? आबे आम्ही मराठे फक्त याच राज्यात राहिलो आणि राहणार..पण तुम्ही लोक जसे जगभर मुसलमान तसे तुम्ही पूर्ण भारतात राहतात..आम्ही नसतो तर तुझ्या डोक्यावरची शेंडी तुझ्या हनुवटीवर आली असती..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-89404324840041831112011-08-06T12:13:38.553+05:302011-08-06T12:13:38.553+05:30ek sarake badbadun mote hone aani rajachi gulamgir...ek sarake badbadun mote hone aani rajachi gulamgiri karun pustake liun mahan zalelaya brahmanchi nave aaplayala mahit nahit ka?<br /> pratek mandirat dev aani bhakatat aantar teun dalali gola karanare brahman aahet <br />sopanaji,aamalaha sharad,barase gatalaynatarach moksh miltao he sanganare brahmanch aahetrajhttp://123noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-12413008864100557512011-06-21T17:45:16.201+05:302011-06-21T17:45:16.201+05:30khup khup sunder bog
kharach brahmananch karya ka...khup khup sunder bog<br /><br />kharach brahmananch karya kawtukaspadach hotarajuhttps://www.blogger.com/profile/06963901310258779736noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-26757325891224979002011-06-21T17:44:40.898+05:302011-06-21T17:44:40.898+05:30khup sunder bogkhup sunder bograjuhttps://www.blogger.com/profile/06963901310258779736noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-85219513245100855572011-02-15T21:08:11.518+05:302011-02-15T21:08:11.518+05:30यांच्यापेक्षा मनसे शिवसेना कितीतरीपटीने बरी म्हणाय...यांच्यापेक्षा मनसे शिवसेना कितीतरीपटीने बरी म्हणायची किमान ते मराठी या तीन अक्षरी शब्दाखाली सगळ्यांचाच विचार करतात . पण ब्रिगेडवाले तर महाराष्ट्रच तोडायला निघाली आहे. खरच, जर असं झालं तर महाराष्ट्र या नावातील महान हा शब्दच खाली गळून पडेल .<br /><br />Pratik KastureAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-33811799766535867152011-02-11T18:48:26.143+05:302011-02-11T18:48:26.143+05:30u r very sensitive about sambhaji brigade.really i...u r very sensitive about sambhaji brigade.really its very big matter...<br />Tangdya toda tyanchya,Dhungnavar laath mara.mithunnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-63201384753629318682011-01-07T21:23:54.643+05:302011-01-07T21:23:54.643+05:30In last few years, more brahmin candidates are try...In last few years, more brahmin candidates are trying to get into politics than some decades before. The present situation is an effort to instigate voters so that these candidates will have a big disadvantage to overcome at the start of their career.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-66116933966162776502011-01-06T16:12:51.291+05:302011-01-06T16:12:51.291+05:30atyant sadkya mendutun Marathyan viruddh garal tak...atyant sadkya mendutun Marathyan viruddh garal taknara sumar lekh aahe. swastatlya prasiddhisathi ase bhampak likhan karnyacha sambandhitacha chand aslyache samjale. sakal v pawaranwarhi yapurvi thithech nokri karun hinkas tika kelyachehi samajale. ravindranath tagore, vengsarkar, laxman, hi mandali brahman nahit yache sadhe dgyan hi lekhakala nahi, dusrya dainikatil majkur chorun prasiddhi milavane sodave. marathyanchhi buddhi punha bhramit karu naye.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-23244447984621004312011-01-03T20:21:36.792+05:302011-01-03T20:21:36.792+05:30आशीष सर आपले ब्लॉग अगदी थकक करायला लावणारे आहेत म...आशीष सर आपले ब्लॉग अगदी थकक करायला लावणारे आहेत माला ब्लॉग संद्रभात माहित झाल ते केवल तुमच्या ब्लॉग मुलेच. त्यामुले मी तुमचा खुप आभारी आहे. मी माझ्या अनेक मित्रना या ब्लॉग संधार्बह्त सांगतोय अन त्यांचे ब्लॉग तैयार करूनही देतोय. मी स्वतः सुधा ब्लॉग सुरु केला आहे. मात्र मराठी टायपिंग च्या या वेगळ्या की बोर्ड ची सवय नासल्यामुले मी एटक मोठा लिहू शकत नहिय. त्यामुले आपण प्रेस मधे वापरतो तसे की की बोर्ड ब्लॉग लिहिन्यासाठी उपलब्द होऊ शकतील का? तुम्ही एअताजे मोठे ब्लॉग लिहिता त्यासती कोणता की बोर्ड वापरता? त्याबदल थोड गाइडंस काराव ही विनंती म्हणजे तुमच्या ब्लॉग ला मी ही भरभरून प्रतिक्रिया देऊ शकेन.<br /><br />दीपक होमकर,<br /><br />सोलापुरdeepakhttps://www.blogger.com/profile/07749397174763427559noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-33715789022727606192010-12-31T21:21:23.560+05:302010-12-31T21:21:23.560+05:30कशाला पाहिजे ब्राह्मण, मराठा, हिंदू मुस्लीम? फक्त ...कशाला पाहिजे ब्राह्मण, मराठा, हिंदू मुस्लीम? फक्त भारतीय म्हणून जगायचा प्रयत्न झाले तरी सगळे मिळवले... <br />२१वे शतक आपल्याला १४व्या शतकात नेयील ही कल्पना नाह्वती... History repeats itself. Indians remained divided अंड fighting since centuries and millennium, and they will continue to remain divided (further dividing into vidharbha, marathwada, mumbai, telangana, andhra, gujarat, kutch, saurashtra, seperate land for nagas, and many more like brahmin lands, Scheduled caste land, OBC land, BC land but never united India) in coming million years too... Do not worry, the world is not enough... neither it will end in 2012. Sad thing is we have forgotten humanity.स्वतःच्या धुंगनाला आग लागली तर कुत्री सुद्धा बोंबा मारतात... मनुष्य असूनही कुत्र्या सारखे वागणे भारतीयांनी बंध करावे नवं वर्षात... नाही तर अमेरिका, युरोप , चीन, दक्षिण कोरिया किव्वा जर्मनी पेक्षाही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागेल यात काही २ मत नाही...Anonymousnoreply@blogger.com