tag:blogger.com,1999:blog-37339332.post7777226014779023980..comments2024-02-23T14:12:36.226+05:30Comments on ashishchandorkar: विधानसभेलाही "मनसे' मतं खाणार?ashishchandorkarhttp://www.blogger.com/profile/02646453807469764288noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-37339332.post-3160008721567878162009-09-19T14:02:08.824+05:302009-09-19T14:02:08.824+05:30Udyache divas Manseche Ahet.
Balasaheb Ahet to par...Udyache divas Manseche Ahet.<br />Balasaheb Ahet to paryant Shiv Sena ahe. lamb kashala , 13 oct chee vidhansabha Shiv Sena-BJP haralee ki MNS madhe Shiv Seneche Pudhari " Krishna Kunj " maddhe line madhe ubhe asateel anee ha "Lacharpana" ubha maharashta pahil.Harish Jhttps://www.blogger.com/profile/10021913640693729383noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-61197049472278990882009-09-19T09:33:05.790+05:302009-09-19T09:33:05.790+05:30विरोधाला विरोध करायचे हेच काम सध्या राज ठाकरे करतो...विरोधाला विरोध करायचे हेच काम सध्या राज ठाकरे करतोय. त्याला बीएमसीच्या डोळ्यातील कुसळ दिसतेय पण राज्यसरका्रचे मुसळ दिसत नाही. गॉगलच्या आत बरेच काही सुरू असते. १०० कोटी हा आकडा बरेच लोक म्हणत आहेत ह्यावर विश्वास ठेवल्यास मनसे कार्यकर्त्यांनीही विचार करावा की तुमच्या प्रामाणिक कामाच्या जोरावर डील होत आहेत आणि राज ठाकरे सारखा सुडबुद्धीने राजकारण करणाऱ्यांना यात नक्कीच काही गैर वाटणार नाही हेही तितकेच सत्य!<br /><br />मनसेची आंदोलने कॉंग्रेस ठरवते नव्हे कॉंग्रेसशिवाय यांना शक्यच नाही यावर एक उदाहरण देता येईल. मॉल मधील विज दरावरून न झालेल्या आंदोलनाबाबतीत देता येईल. उर्जामंत्र्यांशी संधान बांधून धमक्या दिल्यात असे दाखवून आम्ही कसे सरकारला सुतासारखे सरळ करण्याचे आव आणत आहेत. मग शेतकरी आत्महत्या, महागाई, तुरडाळ यांसारख्या मुद्द्यावर हे सरकारला धमक्या देऊ शकत नव्हते का?<br /><br />तसेच संजय निरुपम तसा शिवसेनेत असतानाचा राज ठाकरेचा मित्रच होता. मग आताही स्वत; मोठे होण्यासाठी कॉंग्रेस, राज ठाकरे आणि संजय निरूपम हाच सुवर्ण त्रिकोण छान साधला जातोय.. संजय निरुपमने भैय्यांची बाजू घेऊन वातावरण तंग करायचे आणि या राज ठाकरेने याला मराठीच्या अस्मितेच्या (पद्धतशीर योजनेने) नावाने विरोध करायचा.. अशा या प्रकारात भावना दुखावल्या जात आहेत त्या केवळ मराठी माणसाच्या... म्हणूनच मराठी माणसाने असल्या सगळ्या गोष्टींपासून दूर जाऊन पुन्हा उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहून आपली ताकद त्यांच्या मागे उभी करावी.. तसेच काही नाही झाले तरी तुमच्या पाठींब्याने उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा विकास तरी करतील आणि नक्कीच यातच मराठी अस्मितेचा धागा गुंतलेला आहे हे विसरू नका!अमितhttp://ekachlakshya.blogspot.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-83292845701355358662009-08-19T15:13:01.426+05:302009-08-19T15:13:01.426+05:30I just loved this view point and health discussion...I just loved this view point and health discussions there on, on this article. Well, I have limited this to view point only... rest are open to call it something else about MaNaSe or straight away undeniable facts.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-45767372050187224622009-08-08T07:44:08.891+05:302009-08-08T07:44:08.891+05:30या निवडणुकीत मते मनसेमुळे विभागली गेली या मताशी मी...या निवडणुकीत मते मनसेमुळे विभागली गेली या मताशी मी सहमत आहे. कदाचित हेच पुढच्या विधानसभा निवडणुकीत दिसेल. परंतु मनसे पक्षाचे वय विचारात घ्या. एक दोन वर्षातच हा पक्ष लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जिंकेल अशी अपेक्षा करणे नक्कीच मूर्खपनाचे ठरेल. त्यामुळे येत्या काही निवडणुकांमध्ये मराठी मते ही विभागलेलीच दिसतील. ती विभागू नयेत यामुळे मनसेला मते न देणे हे मुर्खपणाचे ठरेल. शिवसेना पक्ष हा चाळीस हून अधिक वर्षे राजकारणात आहे. त्यांना एकदा संधी मिळाली आहे परंतु राज्यात मराठी पाट्या आणण्यासही ते असमर्थ ठरले. या उलट मनसे पक्ष सध्या जडण घडनीतून जात आहे. रूसवे फुगवे प्रत्येक पक्षात असतात. हा पक्ष निर्माण झाल्यापासून या पक्षाची धोरणे मी फॉलो करतो आहे. कमीत कमी कागदावर तरी ही धोरणे चांगली दिसताहेत. मी असा दावा करत नाहीय की मनसेला संधी मिळाल्यास महाराष्ट्र म्हणजे एक dream place to live होईल, पणत्यांना माझ्यामते एक संधी नक्कीच मिळायला हवी.इतर सर्व पक्षांना संध्या मिळाल्यात, एक संधी मनसेला ही सही. राज यांनी शिवसेनेत असताना काय केले आणि काय नाही हा मुद्दा इथे आणताच येणार नाही. कारण जर का त्यांना हवे ते करण्याची मुभा दिली असती तर त्यांनी तो पक्ष सोडला नसता. बहुतेक सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती झाल्यामुळे त्यांनी तो पक्ष सोडला असणार. राहता राहिला तुमचा मुद्दा राज यांचे स्वत: उन्हा तान्हात काम न करण्याचा तर तुम्हाला त्यांच्या उन्हातान्हातून काढलेल्या महाराष्ट्र दौर्याबद्दल कल्पना नसावी. आणि नाही फिरले उन्हात तर नको फिरुदे. महाराष्ट्राला नेता हा व्यवस्थित दिशा दाखवणारा हवाय. कार्य साध्या करायला कार्यकर्ते आहेतच. फक्त नेत्याचे विजन क्लियर असले पाहिजे. सध्या मराठीच्या मुद्द्यावर लढणार्या पक्षांमध्ये राज यांच्या इतका योग्य दिशा दाखवणारा कुणीही नेता नाहीय अस माझ प्रामाणिक मत आहे. त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत कारण आता तेच या पक्षाचे कर्ता करवीता आहेत. त्यांनी संधी मिळाल्यावर त्या संधीचे सोने केले नाही तर त्यांच्यावर टीका करणार्यांमध्ये मी प्रथम असेन. पण फक्त मते विभागू नयेत म्हणून लोकांनी त्यांना संधीच न देणे हे चुकीचे ठरेल. इतकी वर्षे फुकट गेलीत तर मते विभागून अजुन थोडी वर्षे फुकट गेली तरी चालतील पण एकदा मनसे ला संधी देऊन पाहिली पाहिजे.Pravinhttp://marathi-boli.blogspot.com/noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-48591164870345699612009-07-24T16:24:50.700+05:302009-07-24T16:24:50.700+05:30ए कारट्या... गप की....ए कारट्या... गप की....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-45211755233717081972009-07-24T12:05:23.658+05:302009-07-24T12:05:23.658+05:30Aapla to babya, dusryache te karte....Aapla to babya, dusryache te karte....Major Amolhttps://www.blogger.com/profile/14918437260876910257noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-68560551634783426812009-07-23T21:37:17.561+05:302009-07-23T21:37:17.561+05:30Sunder lekh aaheay!Sunder lekh aaheay!ganpatibappamoryahttps://www.blogger.com/profile/18210342005265517531noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-28582786562700046062009-07-22T22:13:28.242+05:302009-07-22T22:13:28.242+05:30राजकारणाबाबत कुणालाही अचूक भाष्य करता येत नाही. आज...राजकारणाबाबत कुणालाही अचूक भाष्य करता येत नाही. आजच्या मिडीयामध्ये भाव मारणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मिडीयामधील तथाकथित लिडींग चॅनेलच्या तथाकथित मातब्बरांचे अंदाज वेळोवेळी धुळीस मिळालेले आहेत. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशात मायावती आणि अगदी अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अनेकांचे अंदाज धुळीला मिळाले. हे अंदाज वर्तविताना कसलेही अभ्यासपूर्ण विश्लेषण नसते. हे सारे आणि चांदोरकर यांच्या पोस्टचा काय संबंध असे वाटू शकेल? तर मला असे वाटते की, समजा स्वतः राज ठाकरे यांनी जरी ही पोस्ट वाचली आणि त्यांना खासगीत विचारल्यास ते मान डोलावल्याशिवाय राहणार नाहीत, याचे कारण विजेसाठी मोर्चा, सामान्यांचे प्रश्न धसास लावणे, अशा काही "सूचना' त्यांना महत्त्वाच्या ठरतील. (कृपया हे माझे वैयक्तिक मत आहे आणि ते चांदोरकरांच्या पोस्टपुरतेच मर्यादीत आहे. माझा मनसे किंवा राजला पाठिंबा नाही. मला एकूणच राजकारणात कसलाही रस नाही, याची जरूर नोंद घ्यावी!)balmukundhttp://tubbyandmotormouth.blogspot.com/noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-7591896082845307552009-07-22T16:34:37.733+05:302009-07-22T16:34:37.733+05:30मेजर अमोल... मी तुमच्याइतका मेजर नसलो, मायनर असलो ...मेजर अमोल... मी तुमच्याइतका मेजर नसलो, मायनर असलो तरी अमोलच आहे... त्यामुळे आशिषच्या उत्तराची वाट न पाहता मीच उत्तर देतोय... <br />पत्रकारिता ही कोणत्याही पक्षाशी बांधील नसावी, हा तुमचा मुद्दा अतिशय रास्त आहे. पण जरा आजुबाजुला नीट डोळे उघडून बघा... खरंच असं आहे का? आणि राहता राहिला या लेखाचा विषय, तर हा आशिष चांदोरकर यांचा वैयक्तिक ब्लॉग आहे. त्यामुळे त्यांची मतं ते मांडतात. त्यांच्यासोबत मी जवळजवळ २ वर्षं काम करतोय. एखाद्या विचाराला (पक्षाला नव्हे... विचाराला!) बांधिल असणं त्यांच्या कामाच्या आड कधीच आलेलं नाही. त्याचे अंदाज चुकले हे खरं आहे. होतं असं... पण त्यानं पुढल्या पोस्टमध्ये तसं मान्यही केलंय. त्यामुळे तो मुद्दाच उरत नाही...अमोल परांजपेhttps://www.blogger.com/profile/10710553466436724175noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-28438672817900767202009-07-22T16:33:05.449+05:302009-07-22T16:33:05.449+05:30मी या ब्लॉगची निर्मिती वेगवेगळ्या विषयांवरची माझी ...मी या ब्लॉगची निर्मिती वेगवेगळ्या विषयांवरची माझी मतं व्यक्त करण्यासाठी केलेली आहे. पत्रकारिता ही तटस्थ आणि कोणा एका व्यक्ती किंवा गटाकडे झुकलेली नसावी, हा नियम मला माहिती आहे आणि मान्यही आहे. पण पत्रकार म्हणून काम करताना किंवा एखाद्या पेपर किंवा चॅनेलमध्ये काम करताना माझी ही मते त्यामध्ये डोकावत नाहीत. त्यामुळे मेजर अमोल यांनी कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी. तसंच माझे अंदाज चुकले हे मान्य आहे. पण ही गोष्ट मी मान्य केलेली आहे. तसंच मनसेमुळेच माझे अंदाज चुकले हे देखील मान्य केले आहे.<br /><br />धन्यवाद...ashishchandorkarhttps://www.blogger.com/profile/02646453807469764288noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-71406372012942983172009-07-22T15:11:44.731+05:302009-07-22T15:11:44.731+05:30Tumhi Sena an BJP yuti shi bandhil aahe he ya aadh...Tumhi Sena an BJP yuti shi bandhil aahe he ya aadhich kalale aahe. An ya lekhat pan tech disat aahe.<br />tumchyach blog war tumhi loksabhet yutila 30 chya war seats milel ase lihle hothe. tumchy sambhav umedwarachi yadi javalpas 75 % chukichi tharli.<br />Patrikarita hi kuthlyahi pakshala bandhil nasavi nahi tar te "MUKHPATRATLE" lekh bantat.Major Amolhttps://www.blogger.com/profile/14918437260876910257noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-85289858622529382732009-07-22T14:44:23.817+05:302009-07-22T14:44:23.817+05:30mast ...sahi lekh ahe..mast ...sahi lekh ahe..Anonymoushttps://www.blogger.com/profile/08178764263550056726noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-79181654856134658002009-07-22T14:44:20.043+05:302009-07-22T14:44:20.043+05:30mast ...sahi lekh ahe..mast ...sahi lekh ahe..Anonymoushttps://www.blogger.com/profile/08178764263550056726noreply@blogger.com