Monday, January 24, 2011

विठ्ठलालाही भरून आलं....

भीमाण्णा गेले, भारत हळहळला


शास्त्रीय संगीताप्रमाणेच भजनं आणि अभंगांना घराघरात पोहोचविणारे स्वरभास्कर भीमसेन जोशी गेले आणि अवघा देश हळहळला. ज्यांनी विठ्ठलाच्या अभंग आणि भजनांना लोकांच्या ओठांवर आणलं तो भारतरत्न गेल्यामुळं विठ्ठलालाही भरून आलं असेल आणि त्याचेही डोळे पाणावले असतील.

अण्णांना भावपूर्ण आदरांजली...

No comments: