Thursday, June 21, 2007

राष्ट्रपतीपदी कलाम हवे का...?


कौन बनेगा राष्ट्रपती? या प्रश्‍नाने सध्या सर्वाधिक धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीला संयुक्त पुरोगामी आघडीच्या उमेदवार आणि कॉंग्रेसच्या निष्ठावंत नेत्या प्रतिभा पाटील आणि राष्ट्रीय लोकशाहीच्या आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविणारे बुजुर्ग नेते भैरोसिंह शेखावत यांच्यातच लढत होईल, असे वाटत होते. मात्र, विविध राज्यातील पराभूत नेत्यांनी उभारलेल्या तिसऱ्या आघाडीने या लढतीमध्ये गंमत निर्माण केली आहे. चुरस निर्माण झाली असे म्हणणे सध्या तरी धाडसाचे ठरेल. पण किमान या आघाडीमुळे नवी समीकरणे समोर येऊ लागली आहेत.

तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांच्या चेन्नईमध्ये झालेल्या बैठकीत विद्यमान राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे, अब्दुल कलाम यांनाच पुन्हा राष्ट्रपतीपदासाठी उभे राहण्याची गळ घालण्याचे निश्‍चित करण्यात आले. कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांपासून समान अंतर राखण्याचा इरादा व्यक्त करीत शेखावत आणि पाटील यांच्याऐवजी नवे कलाम यांचे नाव तिसऱ्या आघाडीने समोर आणले. या आघाडीतील समाजवादी पक्ष वगळता इतर सर्व पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील वाजपेयी सरकारमध्ये मंत्रीपदे उपभोगली आहेत. शिवाय समाजवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांची उत्तर प्रदेशातील मैत्री हे तर "ओपन सिक्रेट'च आहे. त्यामुळेच तिसरी आघाडी जरी भाजपपासून अंतर राखण्याची भाषा करीत असेल, तरी ते कितपत शक्‍य आहे, यात शंकाच आहे.

कलाम यांचे नाव पुढे आल्यानंतर खुद्द शेखावत यांनीच ""अब्दुल कलाम हे जर उमेदवार असल्यास माझी बिनशर्त माघार आहे,'' असे सांगून आणखी एक बॉंबगोळा टाकला. त्यामुळे कलाम यांच्या नावाला बळकटी मिळण्यास मदत झाली. शिवाय भाजपनेच एक वर्षापूर्वी कलाम यांची इच्छा असेल तर त्यांनाच पुन्हा पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर सारी हयात जनसंघ आणि भाजपमध्ये घालविलेल्या शेखावत यांच्याकडून या व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या भूमिकेची अपेक्षाच करता येत नाही. त्यामुळे पाटील, शेखावत की कलाम असा प्रश्‍न उभा राहिला आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक थेट होणार असती तर कलाम हे निर्विवादपणे निवडून आले असते, यात शंकाच नाही. त्यांच्याइतकी लोकप्रियता इतर दोन्ही नेत्यांना नाही. मात्र, ही निवडणूक आमदार व खासदारांकडून होणार आहे. त्यामुळेच प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.या सर्व पार्श्‍वभूमीवर कलाम यांना पुन्हा संधी देणे योग्य आहे किंवा नाही, या संदर्भात चर्चा करणे इष्ट ठरेल. भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक आणि कर्ते करविते डॉक्‍टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारतासाठी दिलेल्या योगदानाची मांडणी करण्यासाठी शब्दच अपुरे पडतील. त्यांची योग्यता, अभ्यास आणि वैज्ञानिक म्हणून कार्य लक्षात घेतले तर अधिक सांगण्याची गरजच नाही. गेल्या वेळी याच गोष्टी लक्षात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनविले होते.

अर्थात, राष्ट्रपती हा राजकीय पार्श्‍वभूमी असलेलाच असावा, अशी भूमिका डाव्यांनी घेतली. त्यामुळे कलाम आणि आझाद हिंद सेनेतील सेनानी कॅप्टन लक्ष्मी सेहगल या दोन महान व्यक्तींमध्ये विनाकारण लढत झाली. त्यात कलाम विजयी झाले. डावे वगळता इतर कोणी कलाम यांच्या नावाला आक्षेप घेतला नव्हता. आता परिस्थिती बदलली आहे. डावे तर कलाम यांच्या बाजूने नाहीच पण कॉंग्रेसही प्रतिभा पाटील यांच्या नावावर ठाम आहे. कॉंग्रेसचे सहकारी पक्षही कलाम यांच्या नावाला पाठिंबा देण्यास उत्सुक नाहीत. शिवाय राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील शिवसेनाही कलाम यांच्यावर नाराज आहे. त्यामुळेच उत्सुकता ताणली गेली आहे.

कलाम हे कोणताही राजशिष्टाचार न बाळगता थेट सामान्य नागरिकांमध्ये मिसळतात, लहान मुलांच्या प्रश्‍नांना तितक्‍याच आत्मीयतेने उत्तरे देतात, राष्ट्रपती झाल्यानंतरही स्वतःमधील माणूस जागरुक ठेवतात, त्यामुळेच कलाम यांच्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांना आपुलकी आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झाले तेव्हा सर्व शिष्टाचार बाजूला ठेवून कलाम स्वतःहून नायडू यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. अशा छोट्या छोट्या घटनांमधून कलाम यांनी त्यांचे वेगळेपण सिद्ध केले होते.

मात्र, मोहम्मद अफझल प्रकरणापासून कलाम हे अनेक जणांच्या मनातून उतरले आहेत. संसदेवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद अफझलला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही राष्ट्रपती म्हणून कलाम त्याच्यावर सही करत नाहीत, तेव्हा कलाम यांच्या भूमिकेची चीड येते. तुमचे वैयक्तिक मत काहीही असले तरी राष्ट्राच्या प्रतिष्ठेचा प्रश्‍नी तुम्ही तटस्थपणे भूमिका पार पाडणे अपेक्षित असते. कारणे काहीही असोत, कलाम यांनी अफझलच्या फाशीवर सही न केल्यानेच ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कलाम यांनी वेळीच अफझलच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले असते आणि अफझल फासावर लटकला असता तर आज ही परिस्थिती उद्‌भवलीच नसती.

राष्ट्रपती पदावर बिगर राजकीय व्यक्ती नको, या भूमिकेचे डावे पक्ष, कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीतील पक्ष आहेत. राष्ट्रपती आपल्या विचाराचा असावा. त्यामुळे आपल्याला हवा तेव्हा आणि हवा तसा त्याचा उपयोग करुन घेता येतो, हे राजकीय पक्षांच्या डोक्‍यात पक्के बसल्याने त्यांना बिगरराजकीय व्यक्ती या पदावर नको. गेल्यावेळी झालेल्या निवडणुकीला गोध्रा दंगलींची पार्श्‍वभूमी होती. भारतात मुस्लिमांना धोका नाही. ते सुरक्षित असून त्यांना सन्मान आहे, हा आणखी एक संदेश कलाम यांच्या निवडीतून देण्याचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा हेतू होता. तो गेल्या वेळी साध्य झाला.

आता भाजप आणि आघाडी अल्पमतात असून कॉंग्रेस आघाडीचे बहुमत आहे. शिवाय कॉंग्रेसला डाव्यांची हॉंजी-हॉंजी करण्यावाचून गत्यंतरच नाही. त्यामुळेच परिस्थिती अधिक बिकट बनली आहे. गेल्या वेळी कलाम यांचा विजय निश्‍चित होता. यंदा तशी परिस्थिती नाही. त्यामुळे कलाम यांनी निवडणूक लढवून पराभूत व्हायची "रिस्क' घ्यायची का? हा पहिला प्रश्‍न आहे. दुसरा प्रश्‍न असा की, अफझलच्या फाशीच्या अर्जावर कलाम यांनी स्वाक्षरी का केली नाही. हा मुद्दाही पुन्हा निवडणूक लढविताना महत्त्वाचा आहे?


अशा घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपतीपदी पुन्हा कलाम यांचीच निवड व्हावी, असे आपल्याला वाटते का? कृपया आपले मत येथे नोंदवा...


What is your opinion about Dr. APJ Abdul Kalam's candidature for Presidential post? Should he come into the fray or stay away from it? Issue of Mohammad Afzal's capital punishment is how much important as per your opinion? Please give your opinion on President's Election here...

Saturday, June 16, 2007

रेस झाली तर उत्तमच... पण होणे अवघड!

पुणे, ता. 15 ः भारतामध्ये "फॉर्म्युला वन' शर्यत झाली तर मला खरोखरच आनंद होईल; पण "एफ वन' शर्यतींचे आयोजन करणे ही सोपी गोष्ट नव्हे. भारतात स्पर्धेसाठी आवश्‍यक पायाभूत सोयीसुविधांची उभारणी करणे हे मोठे आव्हान आहे. त्यात आपण यशस्वी झालो तरच शर्यतींचे आयोजन करणे शक्‍य आहे, असे प्रतिपादन भारताचा "फॉर्म्युला वन' ड्रायव्हर नरेन कार्तिकेयन याने केले.
भारतात दिल्ली येथे "फॉर्म्युला वन' शर्यत होण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेने पुढाकार घेतला असून त्या दृष्टीने आवश्‍यक करारांची पूर्तता लवकरच करणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी गुरुवारी दिली होती. त्या पार्श्‍वभूमीवर कार्तिकेयन याची प्रतिक्रिया विचारली असता त्याने, तसे झाले तर उत्तमच; पण ते अवघड आहे, अशी साधी सरळ प्रतिक्रिया व्यक्त केली.

"सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स' आणि "ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया' यांच्या संयुक्त विद्यमाने "बाहा एसएई इंडिया 2007' स्पर्धेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्‌घाटन कार्तिकेयन याच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर तो पत्रकारांशी बोलत होता.

"भारतात स्पर्धेसाठी आवश्‍यक पायाभूत सुविधांची निर्मिती करणे हे मोठे आव्हान असणार आहे. फक्त "रेसिंग ट्रॅक'ची निर्मिती करणे हेदेखील खूप खर्चिक काम आहे. ट्रॅकसाठी मोठ्या प्रमाणावर जमीनही आवश्‍यक आहे. बहारिनसारख्या देशात निधीची उपलब्धता ही समस्या नव्हती. मात्र, भारतातही तशीच परिस्थिती असेल, याबद्दल कोणीच खात्री देऊ शकणार नाही. मध्यंतरी चंद्राबाबू नायडू यांनी "एफ वन'साठी सर्व सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, निवडणुकीनंतर तेच सत्तेवरून दूर झाले व "एफ वन'चा बाडबिस्तरा गुंडाळावा लागला. भारतात अजूनही क्रीडा क्षेत्रासाठी इतकी गुंतवणूक हवीच का, असे विचारणारे आहेत. तेव्हा "एफ वन' शर्यत भारतात होण्यात प्रचंड गुंतागुंत आहे,'' असे कार्तिकेयनने सांगितले.

भारत आता खऱ्या अर्थाने बदलतो आहे. नवे तंत्रज्ञान येत आहे. केवळ जगभरातच नव्हे तर भारतातही "एफ वन' शर्यतींची लोकप्रियता वाढते आहे. शिवाय बहारिनप्रमाणेच मलेशिया आणि भारताचा शेजारी चीन येथेही "फॉर्म्युला वन'चा ट्रॅक उपलब्ध आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भारतात ट्रॅक का नको, असा सवाल त्याने उपस्थित केला.

कार्तिकेयन सध्या "विल्यम्स'चा टेस्ट ड्रायव्हर असून 2009 मध्ये भारतात शर्यत झालीच तर भारतातील ट्रॅकवर "ड्राईव्ह' करण्यास मला निश्‍चित आवडेल, असे सांगून तो म्हणाला, ""तोपर्यंत माझे वय 32 वर्षे झालेले असेल. त्या वेळीही वय माझ्या बाजूने असेल आणि मी शर्यतीत सहभागी होण्यास निश्‍चितच पात्र असेन. त्यामुळे मी आता योग्य संधीची वाट पाहत आहे.


भारतात प्रथमच "बाहा एसएई' स्पर्धा

अमेरिकेच्या धर्तीवर भारतात प्रथमच "बाहा एसएई इंडिया 2007' या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून, ही स्पर्धा 21 ते 23 डिसेंबरदरम्यान इंदूरजवळील पीथमपूर येथे पार पडणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित कार्यशाळेचे उद्‌घाटन भारताचा "फॉर्म्युला वन' रेसर कार्तिकेयन याच्या हस्ते आज झाले.

"सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स'ने (एसएई) स्पर्धेचे आयोजन केले असून, या स्पर्धेत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा व बुद्धिकौशल्याचा कस लागणार आहे. कमी किमतीमध्ये व कोणत्याही भूप्रदेशात, कितीही खडतर भूपृष्ठावर टिकाव धरू शकेल, असे वाहन सहा महिन्यांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना विकसित करावयाचे आहे. त्यासाठी सहभागी संघांना दोन लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात येणार असून, कमीत कमी पैसे खर्च करणाऱ्या संघाला अधिक गुण दिले जाणार आहेत.


कार्तिकेयनचे अभियंत्यांना आवाहन

कार्यशाळेचे उद्‌घाटन केल्यानंतर नरेन कार्तिकेयन याने "एफ वन'च्या कारकिर्दीतील चढ-उतार आणि काही किस्से ऐकविले. ""पूर्वी "एफ वन' शर्यतींमध्ये युरोप आणि अमेरिका खंडातील व्यक्तींचा अधिक भरणा होता. आशियाई नावे शोधूनही सापडायची नाहीत. मात्र, आता परिस्थिती बदलत आहे. केवळ ड्रायव्हर्स नव्हे, तर अभियंते आणि इतर तंत्रज्ञही मोठ्या प्रमाणात आशियाई आहेत. काही भारतीयही "एफ वन'मध्ये अभियंते म्हणून कार्यरत आहेत. ही गोष्ट बदलती परिस्थिती दर्शविणारी आहे,'' असे तो म्हणाला.

कार्तिकेयनने काही अभियंत्यांना बरोबर घेऊन एक गट स्थापन केला आहे. हा गट "एफ वन' शर्यतींवर कार्यरत आहे. "ज्या "ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स'ना माझ्याबरोबर काम करण्याची इच्छा असेल त्यांनी माझ्याबरोबर यावे,' असे आवाहन त्याने केल्यानंतर कार्यक्रमात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

देशभरातील 52 अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संघांनी संगणकावर नोंदणी केली होती. त्यातून एकूण 27 संघांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. "एसएई इंडिया'चे अध्यक्ष डॉ. पवन गोएंका, "एसएई इंडिया'चे उपाध्यक्ष श्रीकांत मराठे, "जे. के. टायर्स'चे मोटर स्पोर्टस विभागप्रमुख संजय शर्मा, "फोर्ड इंडिया'चे व्यवस्थापकीय संचालक अरविंद मॅथ्यू आदींचीही या वेळी भाषणे झाली.

बास्केटबॉलची ओढ पाहून वॉल्श भारावले

महाराष्ट्राच्या खेळाडूंना मोफत प्रशिक्षण


अमेरिकेच्या तुलनेत भारतातील नवोदित बास्केटबॉलपटूंचे कौशल्य आणि वेग कमी असेल; परंतु खेळाच्या ओढीमुळे ते तब्बल वीस-वीस तास प्रवास करून येथे आले आहेत, ही गोष्टच भारावून टाकणारी आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे माजी आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू आणि प्रशिक्षक जे. डी. वॉल्श यांनी महाराष्ट्राच्या बास्केटबॉलपटूंचे कौतुक केले.

महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले असून, त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून 80 हून अधिक खेळाडू आणि 35 प्रशिक्षक उपस्थित आहेत. अमेरिका, इटली, चीन, इस्राईल येथे वॉल्श यांनी बास्केटबॉल प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. मात्र, महाराष्ट्राच्या खेळाडूंना पाच दिवस प्रशिक्षण देण्यास पुण्यात आलेले वॉल्श एकही रुपया मानधन म्हणून घेणार नाहीत. अपूर्व सोनटक्के याच्या प्रेमापोटीच आपण येथे आलो, असल्याचे वॉल्श यांनी आवर्जून सांगितले.

बॉस्केटबॉलपटूंची उंची किती व वजन किती आहे, यापेक्षाही खेळाडूंचे "बॉल हॅंडलिंग' कसे आहे, चेंडू "बास्केट' करण्याची पद्धत कशी आहे, या गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत. थोडेसे वेगळ्या पद्धतीने नियोजन केले तर कमी उंचीचे खेळाडू घेऊनही सामने जिंकता येतात. त्यामुळेच येथे उंचीपेक्षा विविध कौशल्ये अधिक उपयुक्त आहेत. त्यामुळेच भारतीय खेळाडूंनी बास्केटबॉलची मूलभूत कौशल्ये अंगी बाणवली पाहिजेत. त्यासाठीचे पहिले पाऊल म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे वॉल्श यांनी स्पष्ट केले.

खेळाडूंना चेंडूवर नियंत्रण ठेवणे, पास देणे, चेंडू जाळीत टाकणे आदी मूलभूत गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, प्रशिक्षकांना संघनिवड कशी करावी, खेळाडू कसे बदली करावेत, खेळापूर्वी व सामना सुरू झाल्यानंतर रणनीती कशी आखावी, आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पुण्यातील प्रशिक्षण शिबिर संपल्यानंतर काश्‍मीरमधील अनाथ मुलांना बास्केटबॉलची तोंडओळख करून देण्यासाठी वॉल्श हे जम्मू-काश्‍मीर येथे जाणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबईच्या झोपडपट्टीमधील मुलांनादेखील बास्केटबॉलचे प्रशिक्षण देण्याची इच्छा वॉल्श यांनी व्यक्त केली.


दहाव्या मिनिटाला पाणी...

जेम्स डेव्हिड वॉल्श यांनी शिबिरासाठी आलेल्या खेळाडूंचा सराव घेण्यास प्रारंभ केला. सुरवातीच्या टप्प्यात खेळाडूंचे "वॉर्मअप' सुरू होते. त्या वेळी वॉल्श पाचव्याच मिनिटाला खेळाडूंचा घाम काढला. त्यानंतर आठव्या मिनिटानंतरच खेळाडूंचा "स्टॅमिना' संपला आणि त्यांनी पाण्याच्या बाटल्या मागण्यास सुरवात केली. दहाव्या मिनिटाला पाणी मागितल्यामुळे वॉल्श यांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. चाळीस मिनिटांच्या खेळासाठी किमान 80 मिनिटे सलग खेळण्याची तयारी ठेवावी लागते, असे सांगत वॉल्श यांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंना "स्टॅमिना' वाढविण्याचा सल्ला दिला.

Friday, June 15, 2007

निष्ठावंत विरुद्ध निष्ठावंत




साधारणपणे 1950 चे दशक! राजस्थानमध्ये त्यावेळी जनसंघाची फारशी ताकद नसली तरी 1958 साली विधानसभेत जनसंघाचे आठ आमदार होते. त्यावेळी राजस्थानमधील कॉंग्रेस सरकारने जहागिरदारी (वतनदारी) संपुष्टात आणण्यासाठी विधेयक आणले. जनसंघही जहागिरदारी संपुष्टात आणण्याच्या बाजूने होता. त्यामुळे सरकारने आणलेल्या विधेयकाला विरोध करण्याचा प्रश्‍नच नव्हता. तेव्हा जनसंघाने त्यांच्या आमदारांना सरकारने आणलेल्या विधेयकाला पाठिंबा देण्याची सूचना केली.

अर्थात, जनसंघाचे आठही आमदार वतनदार होते. त्यांची प्रत्येकाची मोठ्या प्रमाणावर जमीन होती. त्यामुळे जनसंघाच्या आठपैकी सात आमदारांनी पक्षादेश डावलून विधेयकाच्या विरोधात मतदान केले. एका आमदाराने मात्र, स्वतः जहागिरदार असून केवळ पक्षादेश शिरोधार्य मानून जहागिरदारी संपुष्टात आणण्यासाठी मतदान केले. तो आमदार म्हणजे सध्याचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतीपदासाठीचे संभाव्य उमेदवार भैरौसिंह शेखावत!

जनसंघाच्या सात आमदारांनी विरोधात मतदान करुनही ते विधेयक संमत झाले. विधेयकाच्या विरोधात मतदान करणारे सात आमदार पुन्हा जिंकले, हरले किंवा त्यांचे पुढे काय झाले, कोणाच्याही स्मरणात नाही. पण भैरोसिंह शेखावत हे नाव मात्र, त्यानंतर प्रादेशिक आणि राष्ट्रीय राजकारणात संस्मरणीय ठरले. तीनवेळा राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे शेखावत गेले पाच वर्षे भारताचे उपराष्ट्रपती होते. तेच निष्ठावंत शेखावत आता राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत उतरत आहेत.

भैरौसिंहांना निवडणूक लढवावी लागणार आहे, ती त्यांच्याच राजस्थानच्या राज्यपाल असलेल्या प्रतिभा पाटील-शेखावत यांच्याशी! शेखावत यांच्याप्रमाणेच प्रतिभा पाटील यांचा गौरवही निष्ठावंत म्हणूनच करावा लागेल. त्या देखील साधारणपणे 1962 पासून विधीमंडळात आहेत आणि अनेकदा डावलल्यानंतरही त्यांनी कॉंग्रेसवरची निष्ठा कदापिही ढळू दिलेली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही लढत दोन निष्ठावंतांमधील ठरले.

वयाच्या पंचविसाव्या वर्षी प्रतिभा पाटील या 1962 मध्ये जळगाव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्या. त्यानंतर सलग सहावेळा त्यांनी आमदारकी भूषविली. आमदार असतानाच त्या एल. एल. बी. बनल्या आणि विवाहित झाल्या. देवीसिंह शेखावत यांच्याशी त्यांचा विवाह झाला. जळगावनंतर त्यांनी मतदारसंघ बदलला आणि त्या एदलाबाद (सध्याचा मुक्ताईनगर हा एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ) मधून सलग पाचवेळा निवडणूक जिंकल्या.

प्रतिभा पाटील यांनी 1967 ते 77 या कालावधीत उपमंत्री, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद सांभाळले. त्यानंतर 1978 ते 1980 या कालावधीत शरद पवार "पुलोद'चे मुख्यमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षनेतेपद समर्थपणे सांभाळले. कॉंग्रेसवरील निष्ठा आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन 1980 मध्ये प्रतिभा पाटील यांना मुख्यमंत्री बनविण्याचे कॉंग्रेसचे डावपेच होते. मात्र, ऐनवेळी अब्दुल रेहमान अंतुले यांनी बाजी मारली आणि पाटील यांचे मुख्यमंत्रीपद हुकले. मात्र, पक्षावर किंवा एखाद्या व्यक्तीवर नाराज होऊन कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही.

अखेर त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले. तेथे त्यांची उपसभापती म्हणून निवड झाली. 1986 ते 88 या कालावधीत त्यांनी उपसभापतीपद भूषविले. पुढे त्यांच्यावर कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत 1991 साली त्या अमरावतीतून सहजपणे लोकसभेवर निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतल्यासारखी परिस्थिती होती. तीन वर्षांपूर्वी त्यांच्यावर राजस्थानच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपविली गेली. इतकी वर्षे कॉंग्रेस पक्षाच्या विचारांशी प्रतिभा पाटील यांनी ठेवलेली बांधिलकीच त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनविण्यात निर्णायक ठरली.

हल्ली राजकारणाचा धंदा झाला असून पैसा व गुंड प्रवृत्तींच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात, हा सर्वांचाच अनुभव बनला आहे. त्यामुळे "पैसा फेको आणि तमाशा देखो'च्या धर्तीवर राजकारणही खालच्या पातळीवर पोचले आहे. निष्ठावंतांनी आणि कार्यकर्त्यांनी काय कायम सतरंज्याच घालायच्या का? असा प्रश्‍न विचारायलाही निष्ठावंत व कार्यकर्ते शिल्लक नाहीत. त्यामुळे एकाच पक्षावर निष्ठा ठेवण्याचे दिवस संपले, असे सांगत फुशारकी मिरविणाऱ्यांना सध्या सगळ्याच पक्षात चांगले दिवस आहेत.

अगदी सुरवातीच्या काळात जनसंघाने दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते. ते सारे उमेदवार जोरदार आपटले. त्या दिवशी संध्याकाळी एका पत्रकाराने अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांना गाठून प्रश्‍न विचारला, ""आता पुढे काय?'' त्यावर अडवाणी उत्तरले, ""पराभवाचा शीण घालविण्यासाठी आम्ही दोघांनी आज एक चित्रपट पाहिला. त्याचे नाव "फिर सुबह होगी'. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच आमच्या पक्षासाठीही "फिर सुबह होगी' आणि लवकरच पक्ष पुन्हा उभा राहिल. आम्ही पराभूत झालो असलो तरी आमच्या निष्ठा अजूनही कायम आहेत. आम्ही निवडणूक हरलो आहोत. आमची लढाई सुरुच राहिल.''

याच निष्ठावंत अडवाणी आणि वाजपेयी यांनी जनता पक्षाच्या कारकिर्दीत संघ विचारांची कास धरताना राजसत्तेला रामराम ठोकला होता, हे सर्वज्ञात आहेच. पण सोळा वर्षांनी का होईना ही मंडळी पुन्हा एकदा राजसिंहासनावर विराजमान झाली होती. त्यामुळे विचारांवर आणि पक्षावर निष्ठा ठेवणाऱ्यांना भाग्योदय निश्‍चित असतो. मग तो आज होईल किंवा उद्या!

अर्थात, "इझी मनी' आणि "फास्ट फूड'च्या आजच्या जमान्यात प्रत्येकाला सारे काही इस्टंट हवे आहे. तपश्‍चर्या करण्याची किंवा परीक्षा देण्याची फारशी कोणाची तयारी नसते. इतर क्षेत्रांच्या तुलनेत राजकारणात ही बाब अधिक प्रकर्षाने जाणवते. त्यामुळेच राजकारणात "चमकोगिरी' करुन नगरसेवक वा आमदार होणाऱ्या मंडळींचा परीघ फारसा विस्तारत नाही. त्या तुलनेत अभ्यासू आणि निष्ठावंतांना अधिक संधी मिळते. हल्लीच्या बाजारू राजकारणात निष्ठावंतांना पाय पुसण्याची जागा दाखविणाऱ्या पक्षांनी गरज म्हणून का होईना पण निष्ठावंतांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनविले आहे. ही बाब मृगजळासारखी वाटत असली तरी नक्कीच दिलासादायक आहे.

Thursday, June 14, 2007

प्रतिसाद, पाहुणचार आणि प्रेमाचा वर्षाव...


आसाममध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वार्तांकनासाठी जाताना मनात अनेक प्रश्‍न होते. तेथे वातावरण कसे असेल, किती सुरक्षा असेल, स्पर्धेत काही गोंधळ तर होणार नाही ना, नागरिकांचा किती प्रतिसाद मिळेल, खेळाडू आणि संघांचा (विशेषतः हिंदीभाषक) बहिष्कार तर असणार नाही ना, तेथील लोक आपल्याशी कसे "रिऍक्‍ट' होतील... अशा असंख्य प्रश्‍नांनी मनात हलकल्लोळ माजविला होता; पण गुवाहाटीमध्ये इतके चांगले अनुभव आले, की विचारता सोय नाही. त्यांपैकी काही अनुभव येथे देत आहे...


बालासाहाब कैसे है...

मी महाराष्ट्रातून आला असल्याचे समजल्यावर "ट्रान्स्पोर्ट कमिटी'चे अध्यक्ष पोलॉक महंत यांनी विचारले, की "अरे, तुमचे ते बाळासाहेब आता कसे आहेत?' मला कळेचना याला एकदम बाळासाहेब ठाकरेंची आठवण कशी झाली. तेव्हा त्याने सांगितले, ""मी तिसरी-चौथीत असताना आई-वडिलांबरोबर मुंबईला गेलो होतो. तेव्हा दादरच्या गर्दीमध्ये मी हरवलो. मला काहीच कळत नव्हते. तेव्हा शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी माझी चौकशी केली आणि एका कार्यकर्त्याच्या घरी नेले. तेथे त्यांनी माझी विचारपूस केली. परिसरात हिंडून माझ्या आई-वडिलांना शोधून आणले आणि मला त्यांच्या स्वाधीन केले. त्यामुळे माझे आणि शिवसेनेचे जुने ऋणानुंबंध आहेत.''


स्टेडियम तरी पाहू दे...

जलतरणाचे सर्व सामने संपलेले, तरीही गर्दी हटत नव्हती. हळूहळू लोक बॉक्‍सिंग रिंगकडे वळू लागले, तरीही 80 वर्षांच्या एक आजीबाई जलतरण तलावाकडे जात होत्या. तेव्हा जलतरणाच्या सर्व स्पर्धा संपल्या आहेत. तिथे काहीही पाहायला मिळणार नाही, असे सुरक्षा रक्षकाने सांगितले. तेव्हा आजीबाईंनी दिलेले उत्तर स्पर्धेला मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी सर्व काही सांगून जाते. आजी म्हणाल्या, ""अरे बाबा, आजची स्पर्धा संपली असली तरी हे स्टेडियम आतून कसे आहे, ते पाहण्यासाठी तरी मला जाऊ देशील की नाही? इतके दिवस टीव्हीवर मी हे पाहायचे. आज प्रत्यक्ष पाहण्यासाठी आले आहे, तर तू मला नाही म्हणतोस...''


आप तो मीडिया से है...

आसाममध्ये अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेला उल्फाचा प्रश्‍न; तसेच स्पर्धा उधळून लावण्याची उल्फाने दिलेली धमकी या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक असणार यात शंकाच नव्हती; पण ती किती कडक असेल याची कल्पना येत नव्हती; पण मीडियासाठी आवश्‍यक ओळखपत्र तयार झाल्यानंतर कोणत्याही स्टेडियममध्ये जाण्यापूर्वी एकाही सुरक्षा रक्षकाने अंगाला हातही लावलेला नाही. लॅपटॉपची बॅग किंवा सॅकमध्ये काय आहे ते दाखवा, असा सवालही केलेला नाही. ""आप तो मीडिया से है। आप से क्‍या खतरा होगा,'' असे उद्‌गार सुरक्षा रक्षकाने काढले. प्रत्येक सुरक्षा रक्षकाला तोंड देता देता नाकी नऊ येतील, असे वाटत असतानाच हा अनुभव सुखद धक्काच देऊन गेला.


प्रथमच प्रत्यक्ष दर्शन

ऍथलेटिक्‍स, फुटबॉल, हॉकी, कुस्ती आणि फार फार तर व्हॉलिबॉल किंवा कबड्डी या खेळांना नागरिक गर्दी करतील, असे वाटत होते; पण बॉक्‍सिंग, लॉन बॉल, सेपाकताकरॉ, सायकलिंग, टेबल टेनस यांच्यासह जवळपास सर्वच खेळांना नागरिकांनी तुडुंब गर्दी केली होती. नागरिकांना खेळांविषयी अधिकाधिक जाणून घ्यायचे होते. सरकारने बांधलेली स्टेडियम्स पाहायची होती. खेळाडू कसे खेळतात, हे बघायचे होते. याबाबत टिंकू कुंभकर या स्थानिक तरुणाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया फारच बोलकी वाटते. टिंकू म्हणतो, ""इतके वर्षे आम्ही हे खेळ टीव्हीवर पाहतच होतो; पण हे सारे खेळ मुंबई आणि दिल्लीसारख्या ठिकाणी व्हायचे. आज प्रत्यक्ष आमच्या शहरात, आमच्या राज्यात स्पर्धा होत आहेत. इतकी चांगली संधी आम्ही कशी घालवू. त्यामुळेच नागरिकांची गर्दी होत आहे. तुम्हाला ते आश्‍चर्यकारक वाटत असले, तरी आम्हाला ते अपेक्षितच होते.''


ये तो घर का काम है...

आसाममध्ये प्रथमच स्पर्धा होत असल्याने; तसेच ईशान्य भारत थोडासा बाजूला असल्याने अनेक जण आसाममध्ये प्रथमच आले आहेत. इतक्‍या मोठ्या संख्येने नागरिक गुवाहाटीमध्ये आल्याचेच त्यांना अधिक अप्रूप होते. पाहुण्यांची कशी काळजी घ्यावी आणि कशी सरबराई करावी, यासाठी प्रत्येक जण धडपडत होता. पत्रकार उतरलेल्या हॉटेलमध्ये माहिती देण्यासाठी "मीडिया हेल्प डेस्क' तयार करण्यात आला होता. तेथील राजेंद्र नावाच्या "व्हॉलेंटियर'ला विचारले, की तू रात्रीपर्यंत इतके काम करतोस. तुला किती पैसे मिळतात? तेव्हा राजेंद्र म्हणाला, ""सर, मैं व्हॉलेंटियर हूँ! मै पैसे क्‍यू लूँगा! अगर वो देंगे तो ठीक है, अगर नही देंगे तो बुरा क्‍या है? ये हमारे घर के "खेला' है! घर के काम के लिए कोई पैसा लेता है?''


चितळेंच्या बाकरवडीची आठवण

"ब्रह्मपुत्रा वॉटर वर्क्‍स'मध्ये अभियंता पदावर काम करणाऱ्या पंजाब शर्मांची भेट झाली. शर्मा हे पुण्यातील "सीडब्ल्यूपीआरएस'मध्ये दीड वर्ष कामाला होते. पुण्यात असताना सहकाऱ्यांकडून मिळालेली वागणूक आणि पुणेकरांचे प्रेम यामुळे पुणे अजूनही माझ्या हृदयात आहे, असे श्री. शर्मा यांनी सांगितले. ""पुण्यात मिळणारी चितळेंची बाकरवडी, डेक्कनवर मिळणारी पूना कॉफी हाऊसची कॉफी, कॅम्पातील इराण्याच्या हॉटेलमधील सामोसा या गोष्टी मी अजूनही विसरलेलो नाही.'' मराठी माणसे खूप चांगली आहेत, हे वाक्‍य मराठीमध्ये बोलून त्यांनी आम्हाला भलतेच खूष केले. शर्मा यांच्याप्रमाणेच पुणे-मुंबई आणि महाराष्ट्रात शिक्षणासाठी आलेले किंवा एखादा नातेवाईक महाराष्ट्रात शिकला असलेले अनेक जण तेथे भेटले.


वो हमारा शिवाजी है...

गुवाहाटीमध्ये एक अश्‍वारूढ पुतळा आहे. हा पुतळा कुणाचा असे बोटीपोन मालाकार या "व्हॉलेंटियर'ला विचारल्यावर त्याने लाचित बडफुकन, असे सांगून प्रतिप्रश्‍न केला. तुम्हाला लाचित बडफुकन माहिती आहे का? मुघलांना आसाम आणि पर्यायाने ईशान्य भारतात प्रवेश करण्यापासून रोखणारा योद्धा म्हणजे लाचित बडफुकन, असे सांगितल्यावर मालाकार इतका भारावून गेला, की त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, ""व्वा! आपने तो दिल खूष कर दिया.'' बडफुकन यांच्याबद्दल आसामबाहेरच्या फार कमी लोकांना माहिती असते. तुम्हाला आमच्या हिरोबद्दल माहिती आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. बडफुकन हा आमचा "शिवाजी' आहे, असे सांगून मालाकारने धक्काच दिला; कारण त्याला महाराष्ट्रात मुघलांविरुद्ध लढणारे शिवाजी महाराज हे नाव माहिती होते.


घुसखोरांच्या गावात...

आसाममध्ये अनेक बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी सुरू असते. तेथे अनेक जणांना शिधापत्रिका मिळाल्या आहेत, त्यांची नावे मतदार यादीमध्ये देखील आहेत, असे वाचले व ऐकले होते. आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांचे गाव पाहण्याची आणि तेथील नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. ब्रह्मपुत्रा नदी ओलांडून ते कुटुंब पाच वर्षांपूर्वी गुवाहाटीपासून शंभर किलोमीटरवर असलेल्या एका लहानशा खेड्यात आले होते. अशी जवळपास 110 कुटुंबे त्या गावामध्ये होती. प्रत्येक कुटुंबामध्ये किमान सात ते आठ जण! अशी अनेक गावे ब्रह्मपुत्रेच्या किनारी वसली असल्याचे समजले आणि भयानक वास्तवाचा अनुभव आला. स्थानिक आमदारानेच त्या नागरिकांना शिधापत्रिका दिल्या, घरे बांधून दिली, भाजी मंडई व सडका निर्माण केल्या, काही नागरिकांना जमिनीही मिळाल्या, हे ऐकून धक्का बसलाच; पण त्यापेक्षाही अधिक चीड आली.


आशिष चांदोरकर

"उल्फा' अतिरेक्‍याबरोबर दहा तास...

आशिष चांदोरकर ः सकाळ वृत्तसेवा
गुवाहाटी, ता. 8 ः संपूर्ण आसाम ज्या संघटनेच्या हिंसाचारामुळे होरपळून निघाला आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवरील बहिष्कार मागे घ्यावा म्हणून खुद्द आसाम सरकारनेच ज्या संघटनेला दहा कोटी रुपयांची "ऑफर' दिल्याची चर्चा आहे, त्या "उल्फा' या अतिरेकी संघटनेच्या अतिरेक्‍यासह तब्बल दहा तास प्रवास करण्याची वेळ आल्याने गुवाहाटीला पोचण्यापूर्वीच "उल्फा"च्या दहशतीची धग अनुभवायला मिळाली. ती देखील वातानुकूलित डब्यामध्ये!
गुवाहाटीला जाण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधी सरायघाट एक्‍स्प्रेसच्या वातानुकूलित बोगीमधून प्रवास करीत होता. त्याच बोगीमध्ये दाढी आणि केस वाढलेली एक व्यक्ती; तसेच बारा ते पंधरा बंदूकधारी पोलिसांचा ताफा चढला. एखादा चोर किंवा दरोडेखोर असावा, अशी शक्‍यता सर्वांनाच वाटत होती. मात्र, पोलिसांच्या पहाऱ्यामध्ये ज्या व्यक्तीला नेण्यात येत होते, तो "उल्फा'चा अतिरेकी असल्याचे समजले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. बोगी वातानुकूलित असूनही सर्वांनाचा घाम फुटण्याची वेळ आली होती.
संबंधित अतिरेक्‍याला कोलकता येथे पकडले होते व त्याला न्यू जलपायगुडी येथे न्यायालयीन कारवाईसाठी नेण्यात येत होते. सामान्य डब्यामधून नेले तर हा कोण आहे, त्याला का पकडले आहे, कोठे नेण्यात येणार आहे, असे असंख्य प्रश्‍न उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे अधिक लोकांपर्यंत ही माहिती पोचू नये, म्हणून त्याला वातानुकूलित बोगीमधून नेण्यात येत असल्याचे अतिरेक्‍याबरोबरच्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्याचे नाव सांगण्यास मात्र, अधिकाऱ्याने स्पष्टपणे नकार दिला.
वातानुकूलित बोगीच्या दोन्ही बाजूला दारांमध्ये बंदूकधारी पोलिस आणि दोन बोगींमधील जागेमध्येही पोलिस असल्याने बोगीला पोलिसांच्या गाडीचेच स्वरूप आल्यासारखे वाटत होते. अतिरेक्‍याला नैसर्गिक विधीसाठी नेण्यात आले, तेव्हाही पोलिसांनी आधी आत जाऊन सर्व काही ठीक असल्याची खात्री केली. त्यानंतरच त्याला आत पाठविण्यात आले. दोन मिनिटांचाही कालावधी झाला नसेल; पण तो आतच असल्याची खात्री करुन घेण्यासाठी पोलिसांची दारावर टकटक सुरू होती; पण पोलिसांच्या सुदैवाने काहीही विपरीत घडले नाही.
पोलिसांनी सांगूनही विचारणा करूनही उल्फाच्या त्या अतिरेक्‍याने अन्नाला स्पर्श केला नाही. तो फारसा कोणाशी बोलतही नव्हता. पोलिसच त्याची विचारपूस करीत होते. त्यांनाही तो जेवढ्यास तेवढे उत्तर देत होता. अखेरीस रात्री दोननंतर न्यूजलपायगुडी स्थानक आले आणि अतिरेक्‍यासह पोलिसांचा बंदोबस्त बोगीतून खाली उतरला. त्यानंतरचा प्रवास अगदी निर्धास्तपणे झोपून झाला. गुवाहाटीमध्ये आल्यानंतरही उल्फाच्या अतिरेकी कारवायांची धग किती असू शकते, याचा अंदाज पोलिस बंदोबस्तावरून येत होता. मात्र, रेल्वेच्या बोगीमध्ये आलेला अनुभव त्यापेक्षाही बोलका होता.

बांबूचं लोणचं, बदकाचं मटण आणि गोड दह्यात रसगुल्ला


आशिष चांदोरकर ः सकाळ वृत्तसेवा

गुवाहाटी, ता. 17 ः पानांमध्ये शिजवलेला भात, खास त्या भातासाठी बनविलेली "काली डाल', वांग्याचं भरीत आणि बांबूचं लोणचं, जोडीला बदकाचं सुकं मटण, रोहू माशाचे कालवण... इतकंच नाही तर जेवण झाल्यानंतर मातीच्या वाडग्यात लावलेलं गोड दही आणि त्यात गुलाबजामसदृश फिकट तपकिरी रंगाचा "आसामी रोशोगुल्ला'... आसाममधील या अस्सल ग्रामीण जेवणाची प्रथमच चव चाखायला मिळाली. तीदेखील ब्रह्मपुत्रा नदीवर तंरगणाऱ्या "अल्फ्रेस्को क्रूझ'वर!!!

आसाम पर्यटन महामंडळाने खास पत्रकारांसाठी "गुवाहाटी दर्शन' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आसामचे वैशिष्ट्य असलेली कामाख्या देवी, संपूर्ण गुवाहाटीचे दर्शन ज्या डोंगरावरून होते त्या डोंगरावर वसलेली भुवनेश्‍वरी माता, आसामची ओळख करून देणारे वस्तू संग्रहालय, ईशान्य भारतातील हस्तकला कृतींचे प्रदर्शन आणि अखेरीस महाकाय जहाजावर फक्कड आसामी जेवण असा बेत पर्यटन महामंडळाने आखला होता.

"क्रूझ' हे ब्रह्मपुत्रेच्या महाकाय पात्रातून पाणी कापत चाललेले असले तरी आपण विशाल सागरातूनच चाललो आहोत, असा अनुभव आपल्याला येतो. जहाजाच्या डेकवर थंडगार वाऱ्याची झुळूक अंगावर घेत होत असलेला प्रवास स्वप्नवत वाटतो. अर्थात, आसामी नागरिकांना याचे विशेष काही वाटत नाही. ब्रह्मपुत्रेवरील प्रवास ही त्यांची सवय असते. कारण गुवाहाटी शहराच्या मध्यभागातून ब्रह्मपुत्रा वाहते. गुवाहाटी शहरात नदीवर एकही पूल नाही. त्यामुळे एका भागातून दुसरीकडे जाताना बोटींचाच वापर होते. ब्रह्मपुत्रेवर गुवाहाटी शहराबाहेर एकच पूल आहे. खालून रेल्वे आणि वरून रस्ता अशा पद्धतीने हा पूल बांधण्यात आला आहे. तो पूलही आपल्याला "क्रूझ'वरून दूरवर दिसतो.

कामाख्या देवी, ब्रह्मपुत्रेतून "क्रूझ' प्रवास, काझीरंगा आणि इतर अभयारण्यांची सफारी, उत्तर आसाममधील चहाचे मळे आणि चहा उद्योग तसेच दिग्बोई व दिब्रूगड येथील तेल उद्योग ही आसामची ठेव असून, त्या आधारे पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आसाम पर्यटन महामंडळाचे दिलीप बरुआ यांनी सांगितले. आसाममध्ये येणारे बहुसंख्य पर्यटक हे पश्‍चिम बंगालमधीलच असतात. उर्वरित भारतातील राज्यांच्या तुलनेत गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. मुंबई आणि पुण्यातूनही अनेक सहली आसाम दर्शनासाठी येत असतात. पर्यटन कंपन्याही हळूहळू "आसाम दर्शन'ची पॅकेज करू लागल्या आहेत, असे श्री. बरुआ यांनी स्पष्ट केले.

वर्षभरात आसाममध्ये चार लाखांहून अधिक पर्यटक येतात. त्यापैकी 25 हजारांपेक्षा अधिक हे परदेशी पर्यटक असल्याचे सांगून श्री. बरुआ म्हणाले की, ""आसाममध्ये उल्फामुळे कायम हिंसाचार असतो, असे चित्र देशभर निर्माण झालेले असले तरी दर वर्षी पर्यटकांची संख्या पाच ते सहा टक्‍क्‍यांनी वाढतच आहे. त्यामुळे आसामबाबतचा गैरप्रचार कमी झाल्यास ही संख्या आणखी वाढेल. देशभरातील नागरिकांनी निर्धास्तपणे आसाममध्ये सहलीसाठी यावे, असे माझे आवाहन आहे.''

बंगाली वाघांना "साहेबाचे' मार्गदर्शन!


आशिष चांदोरकर ः सकाळ वृत्तसेवा

गुवाहाटी, ता. 10 ः ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि युरोपामध्ये रग्बीचा खेळ प्रचंड लोकप्रिय असला तरी भारतामध्ये रग्बी अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे; पण भारतातही अनेक राज्य आणि खेळाडू चांगला खेळ करीत असून, खेळाडूंना प्रोत्साहन, चांगले मार्गदर्शन व "एक्‍स्पोजर' मिळाले, तर भारताकडेही आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याची क्षमता निर्माण होऊ शकते, अशी प्रतिक्रिया इंग्लंडमधील माजी रग्बीपटू पॉल वॉल्श यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. ब्रिटिश उच्चायुक्तालयाचे माजी अधिकारी असलेल्या वॉल्श यांनी इंग्लंडमधील "क्‍लॉड' या कौंटीकडून रग्बी सामने खेळलेले आहेत. बंगालच्या रग्बी संघाचे तांत्रिक सहायक म्हणून ते स्पर्धेत सहभागी झाले आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते कोलकता येथे आहेत. कोलकतामधील शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन तरुणांपर्यंत सर्वांमध्येच रग्बी लोकप्रिय आहे; तसेच तेथील रग्बीच्या स्पर्धांना तुडुंब प्रतिसाद मिळतो. रग्बीला मिळणारा पाठिंबा पाहून मी भारावून गेलो आणि बंगालच्या संघाबरोबर जोडला गेलो, अशी प्रतिक्रिया वॉल्श यांनी व्यक्त केली. भारतामध्ये बंगालप्रमाणेच महाराष्ट्र, तमिळनाडू आणि दिल्ली हे संघही तुल्यबळ असल्याचे सांगून वॉल्श पुढे म्हणाले, की जागतिक स्तरावर जाण्यासाठी भारताला अजूनही बरेच काही साध्य करायचे आहे. जागतिक स्तरावर रग्बी हा खेळ पंधरा खेळाडूंसह आणि सात खेळाडूंसह अशा दोन प्रकारे खेळला जातो. पहिल्या प्रकारात कौशल्य आणि दम महत्त्वाचा आहे. तर दुसऱ्या प्रकारात वेगवान हालचाली आणि विविध फॉर्मेशन यांच्यावर विजय अवलंबून आहे. दोन्ही ठिकाणी भारताला चांगली संधी मिळू शकते. प्रशांत महासागरातील सॅमोव्हा या वीस लाख लोकसंख्या असलेल्या देशाने बलाढ्य न्यूझीलंडला पराभूत करून "सेव्हन ए साईड' जागतिक रग्बी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. मग भारताला काय अशक्‍य आहे.'' ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ऍथलेटिक्‍सनंतर रग्बीच्या स्पर्धेला प्रेक्षकांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळाला होता. भारतातही जर अशाच पद्धतीने प्रतिसाद मिळाला तर काहीही अवघड नाही, असे वॉल्श यांनी नमूद केले. 2010 मध्ये दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रग्बीचा समावेश करण्यात आला असून, त्या स्पर्धेत सर्वोत्तम संघ निवडता यावा, यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि त्यापाठोपाठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रग्बीचा समावेश करण्यात आला आहे. भारतातील विविध संघ हा खेळ हळूहळू आत्मसात करीत असून, पोलिस आणि सेनादलाचे विविध संघ यांनी यामध्ये बऱ्यापैकी कौशल्य प्राप्त केल्याची माहितीही या वेळी समजली.

खऱ्या अर्थानं भारतात आल्यासारखं वाटतंय...

भारताच्या क्रीडा जगतातील नवजात अर्भक

आशिष चांदोरकर ः सकाळ वृत्तसेवा
गुवाहाटी, ता. 11 ः "आज खऱ्या अर्थानं भारताच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील झाल्यासारखं वाटतं आहे...'' ही प्रतिक्रिया आहे प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेले खेळाडू आणि अधिकाऱ्यांची!
नागालॅंडहून वार्तांकनासाठी आलेल्या वार्ताहरांचाही काहीसा असाच सूर जाणवतो आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षी नागालॅंडला "आयओए'चे सदस्यत्व प्रदान करण्यात आले. त्यामुळेच यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नागालॅंडचा संघ पूर्ण ताकदीनिशी उतरतो आहे.
तायक्वांदो, वुशू, मुष्टियुद्ध, कुस्ती, सेपाकताक्रो (व्हॉलीबॉल व फुटबॉल यांचा संगम असलेला खेळ), तिरंदाजी, ऍथलेटिक्‍स, बॅंडमिंटन आणि वेटलिफ्टिंग अशा एकूण नऊ खेळांमध्ये नागालॅंडचे खेळाडू सहभागी होत आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास मिळाल्यामुळे नागालॅंडचे खेळाडू आणि पदाधिकारी भलतेच उत्साहात आहेत. कुस्तीचे सामने असलेल्या तरुण राम फुकन स्टेडियमवर नागालॅंडच्या संघाची भेट झाली.
तेव्हा नागालॅंड ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष के. केडित्सू म्हणाले, ""कोणत्या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करू हेच समजत नाही. आता आम्ही भारताच्या क्रीडा जगतातील नवजात अर्भक आहोत. त्यामुळे सध्या तरी आम्ही खूप खूष आहोत. केवळ पदकांचेच नव्हे, तर सुवर्णपदकाचे खाते उघडण्याचा आमचा प्रयत्न आहे. इतकी वर्षं आम्ही खेळत होतो; पण राष्ट्रीय पातळीवर कोणीही आमची दखल घेत नव्हते. ही अडचण आता दूर होईल.''
"यापूर्वी सात वेळा मी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी झालेले आहे. पण इथला अनुभव खूपच निराळा आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे आमच्या कामगिरीची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्याची संधी आम्हाला मिळेल,'' अशी प्रतिक्रिया कुस्तीच्या 72 किलो गटात सहभागी झालेल्या वेलाखोलू हिने व्यक्त केली.
नागालॅंडमधून प्रसिद्ध होणाऱ्या "ईस्टर्न मिरर' या दैनिकाचा क्रीडा वार्ताहर कल्लोक डे वार्तांकनासाठी आला आहे. तो स्वतःही खेळाडू आहे. ""नागालॅंडच्या खेळाडूंना निसर्गाची देणगी असते. जेथे जेथे शरीराचा कस लागतो, तेथे नागा खेळाडू नेहमीच वरचढ ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतकी वर्षं आम्हाला प्रसिद्धी, संधी आणि प्रशिक्षणाची कमतरता भासायची. पण राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने ही कसर भरून निघाली आहे. यापूर्वीच्या पिढ्यांना जे मिळाले नाही, ते सध्याच्या खेळाडूंना मिळत आहे. त्याचा नक्कीच उपयोग होईल,'' असे डे याला वाटते.

पदक विजेत्या खेळाडूंसाठी सरकार काय करणार?


सुवर्णपदक विजेत्यास तीन लाख ?


आशिष चांदोरकर ः सकाळ वृत्तसेवा

गुवाहाटी, ता. 11 ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी करून पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना गौरविण्यासाठी राज्य सरकारने अधिक रकमेची पारितोषिके जाहीर करावीत, अशी इच्छा स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक खेळाडूंनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

"यजमान आसामसह, हरियाना, उत्तर प्रदेश, पंजाब, केरळ आणि कर्नाटकसह इतर अनेक राज्यांनी पदक विजेत्या खेळाडूंसाठी भरघोस रकमेची पारितोषिके जाहीर केली आहेत. महाराष्ट्र सरकारने याबाबत अजूनही काही घोषणा केलेली नाही. चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून राज्य सरकारकडून पारितोषिक आवश्‍यक असून, ते वेळेवर दिले जावे इतकीच खेळाडूंची अपेक्षा आहे, अशी मागणी हिंदकेसरी योगेश दोडके याने या वेळी केली.

यजमान आसामने सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला तीन लाख, रौप्यपदक विजेत्या खेळाडूला दोन लाख, तर ब्रॉंझपदक विजेत्या खेळाडूला एक लाख रुपयांचे पारितोषक जाहीर केले आहे. आसामप्रमाणेच उत्तर प्रदेशनेही तीन लाख, दोन लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा केली आहे, तर पंजाब आणि हरियानाने सुवर्णपदक विजेत्या खेळाडूस एक लाख, रौप्यपदक विजेत्या खेळाडूस 51 हजार आणि ब्रॉंझपदक विजेत्या खेळाडूस 31 हजार रुपयांचे बक्षिस देण्याचे जाहीर केले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील पदक विजेत्या खेळाडूंना भरघोस रकमेची पारितोषिके देण्यात यावीत, अशी खेळाडूंची मागणी आहे.

द्रोणाचार्य पारितोषिक विजेते कुस्ती प्रशिक्षक महासिंग यांनी याबाबत वेगळा तोगडा सुचविला. ते म्हणाले, ""यजमान राज्य किंवा सर्वाधिक रकमेचे पारितोषिक जाहीर करणाऱ्या राज्याइतकेच पारितोषिक इतर राज्यांनीही द्यावे; अथवा प्रत्येक राज्याने किती पारितोषिक द्यावे यासंदर्भात एकमताने निर्णय घेण्याची आवश्‍यकता आहे. जेणे करून इतर राज्यांकडून स्पर्धेत सहभागी होण्याच्या खेळाडूंच्या सवयीला आळा बसेल.''

"पदक विजेत्या खेळाडूंना पारितोषिके देण्याबाबत मंगळवारी निर्णय होण्याची शक्‍यता आहे. मंगळवारी जलसंपदामंत्री अजित पवार आणि राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत बैठक होणार असून, त्यात राज्याकडून अधिकाधिक रकमेचे पारितोषिक जाहीर व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्य सरकारप्रमाणेच महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या वतीने काही रक्कम पारितोषिकांसाठी देता येईल का, याबाबत अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा सुरू आहे,'' असे महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले.

खेळाडूंनी पारितोषिकांची चिंता करू नये. सरकार व ऑलिंपिक संघटना त्यांना नाखूष करणार नाही. मंगळवारी त्यांना चांगली बातमी समजेल, असेही श्री. लांडगे यांनी नमूद केले.

Thursday, May 31, 2007

Famous Football


27 Crore people active in Football

The success of FIFA's extensive investment in the development of football worldwide seems to be leaving its mark not only with regard to increasing match attendances and TV audiences but also with regard to the number of people around the globe who actually play the game according to the latest figures.

With 265 million male and female players and a further five million referees, coaches and other officials, a grand total of 270 million people, or four per cent of the world's population, are involved in football. These are the impressive findings of the Big Count 2006, a FIFA survey of its member associations (207 at the time), which, having first been conducted in 2000, was repeated last year with the same criteria to provide an interesting insight into the growth of football worldwide.

"Football's popularity remains undiminished and is actually increasing," reflected FIFA President Joseph S. Blatter with satisfaction on the results of the survey. "If you count the relatives and close friends of active participants in football, who share in their passion for the game as fans and support them in other ways, the total number is even more impressive: well over a billion people worldwide are involved in football - at all levels of society and across all borders."
Here are some of the most important findings of the Big Count 2006:

* The overall total of 265 million male and female players is almost ten per cent higher than the number recorded six years ago (242 million). Of the 265 million, 26 million or around ten per cent are women.

* Since 2000, the number of registered male and female footballers has increased by around 23 per cent to over 38 million.

* The growth in women's football is particularly striking, with the number of registered players up 54 per cent to 4.1 million, while the number of registered players in the men's game has likewise seen an increase of 21 per cent to 34.2 million.

* The number of unregistered occasional players, which was first recorded in the previous Big Count study, is up seven per cent to 226 million.

* There is now a combined total of over one million futsal and beach soccer players (both male and female)

* In terms of regional differences, the AFC (85 million footballers) has a clear lead over the other five confederations (UEFA: 62 million; CAF: 46 million; CONCACAF: 43 million; CONMEBOL: 27 million; OFC: 0.5 million). However, if the proportion of footballers to the total population is taken into account, CONCACAF, CONMEBOL and UEFA are ahead of the other confederations with seven per cent each.

* The number of clubs (301,000) is similar to the figure recorded in 2000. That said, the total number of teams (1.7 million) has increased by approximately 200,000. The data for Big Count 2006 was collated in the first half of 2006 using a traditional questionnaire and an online survey and achieved a response rate of over 75 per cent. FIFA used Big Count 2000, a UEFA survey from 2005 and other internal surveys to supplement missing data from associations and as a plausibility check. The study was scientifically observed by Lamprecht & Stamm SFB AG, a social research company based in Zurich.

Tuesday, May 22, 2007

Everything for Political Mileage?


Hardworking Biharis : Why to Beat them?


Every state is against them. Wherever they go they are beaten hardly with sticks. Not only in Maharashtra but in Bengal, Assam and Delhi also natives are against them. Yes I am talking about Bihari people who work hard, go anywhere in India for work and their financial expectations are very low.

Localites are against this Biharis. Not only Shivsena but Communist, Assam Gana Parishad and Congress also against Bihari people in some states. Recently Chief Minister of Delhi Mrs. Sheela Dixit gave controversial comment against Biharis in Delhi. Bihari came to Delhi and because of them conditions are worst. Every Bihari politician was upset with this statement and there was so much pressure on Congress that they ordered Mrs. Dixit to pull back her statement.
In West Bengal and Assam also Biharis were not only beaten but they were killed in some areas as very much anger was aginst them. In Assam condition was so worst that it was Hindi-speaking state were thinking of boycotting the recently held National Games there. But government gave assurance to particular associations and they participated in games.

In Maharashtra one cannot tell another story about Biharis. Few years back when Raj Thackrey was in Shivsena, at that time he had beaten the Bihari candidates who were present for Railway Exam at Kalyan-Dombivali. Shivsena had beaten them so badly that issue was raised in Parliament. Sena was firm on stand they continue their beating programmes all over Maharashtra.

Now Raj Thackrey has left Shivsena but he is still working on his agenda. They again beat Bihari candidates who were present in Pune for Railway Examination Center. This is because advertisement of this Railway exam was not given in any Marathi newspaper. It was published in other parts of country and that’s why only two Marathi candidates were present for exam and this is not done, as per Maharashtra Navamnirman Sena’s viewpoint.

One point of MNS is correct that such advertisements should be given in Marathi newspapers or we can say Indian language newspaper. Because of this everybody will get opportunity to appear for examination. This point is valid. But is it right to go at exam center and beat Biharis or outsider students? I think he should again think over this.

Another thing is that government is publishing Employment News, which is a weekly and you will get n number of advertisements from various departments of Government of India. Those who are really interested and eager for employment are regular readers of such newspapers and they will get such opportunities. Why don’t Raj Thackrey tell their supporters or workers of MNS to read `Employment News`? Do they have any problem with English reading? Or they just want to get political mileage through such events?

Everybody will be agreeing that localities should get first priority. Shivsena has also done lot of work in this issue with `Sthanik Lokadhikar Samiti`. They have also protested in the favor of local peoples. Fighted against Multinationals and out of Maharashtra companies, but they had prepared the candidates properly. Given appropriate training to them. Why don’t Raj work on this line.

One more point is that Raj has opened `Shiv Udyog Sena` when he was with Balasaheb Thackrey. That time he collected lot of money in the name of Shiv Udyog Sena. To provide employment for youth was motive behind this. Motive was good. But did that motive really came in reality? What happened of that money and how much employment was generated? Mr. Raj you should give answer to this questions and then you go ahead with agenda of beating peoples. You used public money for that Shiv Udyog Sena and you should be answerable to people.

Keep aside all this things and let us discuss the mentality of Bihari peoples. Firstly as there are not many opportunities in Bihar they are ready to travel in any part of country for employment, for work, for money. Marathi youth is ready for this travel? You can observe any bihari worker or labour, he is working for 10 to 12 hours sincerely withouth doing any time pass. And most important is that they are cheap compaired to Marathi or any other labor. Their charges are 50 percent less to any other worker. This is the reason that why Bihairs are more popular than local workers and labor.

Why should go too far. Lets take example of Biharis in Mumbai. They come all along from Patana or remote parts of Bihar. They drive taxis or work as labor with some contractors. They sleep on streets, on the roof of shops, on footpaths, in Taxis. Take bath in Public bathrooms. This kind of compromising mentality is not of any Marathi youth of worker. That’s why Mumbai is flooded with Biharis and Bhayyas.

When I was in Assam the cycle rickshaw Puller were all Biharis. They will get hardly two to three rupees after one to two kilometer paddling. But they are working hard in those conditions also because they have no alternative to hard work. In West Bengal also most of the port workers and Collies are Biharis. Reason is same as above.

Though they are creating problems for native youths or workers, there is no alternative to Biharis. Economics is with Biharis and that’s why no one can throw Biharis out of their state. That’s why instead of beating Bihairs Raj Thackrey should think over this and reframe the agenda. Beating them should not solve any problems.

Friday, May 18, 2007

When I was in Hyderabad


Remembering Mecca Masjid…

When I saw flash on television about Blast in Hyderabad, my mind goes two years back and I remember each and every minute that we spent in Mecca Masjid and Charminar.

Hyderabad is no doubt Muslim dominated city, which is divided in two, viz. Muslim dominated and Hindu dominated areas. Central part of Hyderabad, which is famous as old Hyderabad is, has Muslim domination. Outskirts area of city and Secundarabad is Hindu dominated. There is one Muslim Member of Parliament and about five Muslim member of legislative assembly from old Hyderabad. This is enough for explanation of dominancy of Muslim population in the city.

Coming back to topic of Mecca Masjid, it was built by Aurangjeb around 400 years back and it is India’s second big Masjid after Jama Masjid of Delhi. Capacity wise around 10 to 12 thousand Muslims can pray Namaz at a time in this Masjid. This Masjid is fully crowded and some people pray on roads also when it is Jumme ki Namaz and Namaz during month of Ramzan. That is the reason why terrorists selected Jumma for blasts.

One of the largest mosques in India, Mecca Masjid has a capacity to accommodate about 10,000 worshippers. The biggest mosque in Hyderabad, Sultan Muhammad Qutub Shah started the construction of this mosque. The works continued during the reigns of Abdullah Qutub Shah and Abul Hassan Tana Shah and was finally completed by the Mughal Emperor Aurangzeb in 1694. It has special hall for Muslim women to pray. When you enter in Masjid there is specially built water tank for devotees. It is expected when you go inside you should wash your legs and hands. Even Hindus can go inside and get informed about things there.

This Masjid is just near to world famous Charminar and Laad Bazar, which is famous for Bangles and specialty of Hyderabad that is Motis. One more specialty of this area is that as Muslim population is more there are so many hotels where you will get best Biryani during full year and Haleem in the month of Ramzan. In this area only lot of workers are engaged full day in preparing silver foil, which is, used in decorating Sweets and other delicious food. So whenever you go in that area you can hear voice of hammering and see lot of shops beside Mecca Masjid.

We used to go in Charminar area once in two months. All (Myself and My roommates) of us are fan of Biryani. Shadab, Pista and Madina are some prominent Biryani Houses there. We use to go there and enjoy biryani. After biryani one special item we liked to eat. That is `Krubani Ka Meetha`. So whenever we go there we used to visit Charminar, Mecca Masjid and Laad Bazar. We used to go here and there enjoy the feel there and then eat Chicken Biryani. This is the reason why we went near about seven to eight times there in Mecca Masjid.


There were some police persons and security guards around Mecca Masjid area. But you cannot imagine that, not a single security person is there to check the persons who are going inside for Namaz or whatever be the reason. This is the flaw and terrorists take advantage of that. After Malegaon blasts also security was not tighten there. This might be the reason for blasts, which took, place today afternoon.
I think this is happened just because negligence of state government and State Police Force.

Thursday, May 17, 2007

Kahi Khushi Kahi Gam...


Hockey lose, Archery gains!!!


Sports Ministry's decision to drop hockey from the priority list might have caught everyone by surprise, but the government's grant to the federation has been steadily cut over last three years. Indian Hockey Federation received Rs. 194.21 lakh in 2004-05 but there was a drastic cut the following year and the federation got only Rs. 96.46 lakh from the government purse for promotion of the game in the country. The amount went down further to Rs. 92.09 lakh in the last financial year (2006-07).


The information was revealed by Sports Minister Mani Shankar Aiyar who gave details of the financial assistance provided to sports federations while answering a question in Rajya Sabha today. The government supplements the efforts of the national sports federations by providing assistance for training and participation or coaching of teams abroad, and procurement of equipments.


Hockey is not alone as some important sports federations have heavily lost on government funding in the last three years. The weightlifting federation, which faced two international bans in two years for doping offences, has been the worst hit. From Rs. 79.88 lakh in 2004-05, and Rs. 51.41 in 2005-06, the grant has come down to a meagre Rs. 3.28 lakh in the last financial year (2006-07).


Athletics, the mother of all sports, was also not spared. In fact, the Athletics Federation of India took the biggest hit with the grants coming down from Rs. 227.95 lakh in 2005-06 to Rs. 86.83 lakh last season, a fall of Rs. 141.12 lakh. The case with All India Football Federation, which has also been dropped from the priority category, is not different. The AIFF got Rs. 119.36 lakh in 2004-05 but could manage only 70.37 the next season. It further went down to 30.55 lakh in the last year. All India Tennis Association got 136.87 lakh in 2004-05 while the grant came down to 90.07 lakh in 2006-07.


The assistance to shooting which got India bulk of the medals in Commonwealth Games and Asian Games was increased from Rs. 218.37 lakh 2004-05 to Rs. 433 lakh next year but fell to Rs. 373.19 lakh in 2006-07. But the picture is rosy for some other federations like Table Tennis Federation of India and Archery Association of India. On the back of some commendable international performance, TTFI's grants have been rising steadily. Form 116.78 lakh in 2004-05, the grants have gone up to 178.75 lakh in 2006-07. Archery's purse was got a hike to 96.48 lakh last year, from 58.95 lakh in 2004-05.


(From PTI)

Friday, May 11, 2007

Mayawati is Back in Action...


Dalit + Brahmin = Crown for Maya

It was neither shock nor surprise for anybody. Mayawati’s Bahujan Samaj Party (BSP) will emerge, as single largest party was general perception. It happened also like that. But Mayawati got more than expectation. BSP will get maximum up to 165; this was assumption of Most of the exit polls and media persons. But Mayawati gone beyond that and crossed the magic figure of 202.

This is the first time when any single party has crossed the mark of 190 seats. In 1993 when Kalyansingh was in full swing after debacle of Babri Masjid, Bhartiya Janata Party got around 193 seats. After that no party has crossed that mark. BJP’s graph was declining and Samajwadi Party and BSP’s highest figure was not more than 160. But this is the first time BSP not only crossed that 190 figure but set new record by winning more than 202 seats, which is required for majority.

Till last assembly election Mayawati’s BSP was limited to Dalits and backward class only. But after that she knew that if she adhered to only Dalit politics she wont won the elections on her own. So she started to appease the upper caste voters, mainly Brahmins. In 2004 Lok Sabha election and now in Vidhan Sabha election also she gave many upper caste candidates including Brahmins. In this assembly election she gave about 155 upper caste candidates, in which number of Brahmins candidates was around 87. This drastic change in BSP’s policy was shocking but accepted by people of Uttar Pradesh.

Once upon a time BSP’s famous Slogan was

``Tilak, Taraju aur Talwar
Inko Maro Jute Char….’’

But now the situation is changed and Maya has now hugged the Brahmins and Baniyas. In UP percentage of Brahmins are around 12 to 13. Upper caste vote percentage touches to 20. This is the figure you cannot ignore in politics if you want to become Chief Minister. Maya knew that whatever decision she takes there will be no impact on her Dalit vote bank. So she gave tickets to Brahmins and Baniyas where this caste has majority votes. With this move of Maya BJP and Congress got major jolt as these parties are supposed to be parties of upper caste. Maintaining own vote bank Maya created vote bank of another caste. Neither BJP nor SP was able to do this. That’s the reason why Maya got majority and other two parties unable to cross hundred.

Another thing is that people were tired to Mulayam Singh’s government. This govt. gave some scholarships and aids to students, women and people of backward class but cadre of Samajwadi Party was indulged in extortion, crime and many illegal things. Voters were not happy with this. They wanted change.

On the other hand BJP has no powerful leader, which would be alternative to Mayawati. Kalyan Singh was popular after Babri debacle. He was not only popular in BJP cadre but he was also popular in general public. But when he became Chief Minister again in 1996 his popularity was on declining track. He was expelled from BJP. He was unhappy with then Prime Minister Atal Bihari Vajpayee. So alleged Vajpayee and other senior leaders including Lalkrishna Advani. He also took U turn in Babri Masjid Debacle. That’s why Kalyansingh was not popular in BJP cadre and general public also.

Other leaders like Kalraj Mishra, Lalji Tondon and Kesarinath Tripathi were limited to one caste only. That is Brahmins. Vinay Katiyar was also side tracked after Kalyan Singh’s return to BJP.
Considering all this aspects only alternative before UP people was Mayawati and her BSP. That’s why BSP not only become no. 1 Party in Uttar Pradesh but she got simple majority. This was the indication that people of UP are tired with `JOD-TOD KI RAJNITI` and they want stable government. So they give opportunity to Mayawati to run govt for five years without any hurdle.

Sunday, May 06, 2007

Uddhav: Slow But Steady Progress


Though he has so many critics and everyone is saying he is not capable to lead Shivsena, but he has proved that Uddhav Thackrey is the only person who can lead Sena, as Balasahaeb is not in condition to lead.

After exit of Narayan Rane and Raj Thackery, Shivsena got major jolt. Shivsena leaders Chagan Bhujbal and Ganesh Naik were also quit Sena few years back. But that time not Sena but those leaders found in trouble. But here condition was exactly opposite and Sena was on back foot as Raj and Rane are mass based leaders. So many Sena leaders and MLAs also quit Sena with their workers. Those workers were not only from Konkan and Mumbai but also from all over Maharashtra.

After this drama Rane supporter MLAs quit Sena and joined Congress. Therefore voters and leaders faced by election. In Malvan, Sangmeshwar, Rajapur and Vengurla Rane supporters won. Malvan and Vengurla was cakewalk for Rane but Sangmeshwar and Rajapur was quite tough for Congress. After that Sena maintain their Shrivardhan seat with support of Peasents and Workers Party. This was like earthquake for Rane’s camp.

Chimur and Daryapur was close battle as Rane supporters won with close margin. Here dispute between Sena and Bhartiya Janata Party was reason for their defeat. But after this Sena camp was in Cheers mood.

Mumbai Municipal Corporation election was litmus test for Sena, Rane and Raj also. Everyone was thinking that Sena would get major jolt as Rane and Raj quitted Sena. But giving shock to everyone Sena got majority in MMC. Thought number of Sena corporaters decreased and BJP corporaters increased saffron alliance got majority with support of independent candidates. This was 1st great victory for Uddhav and for Sena also. After that everyone gets idea of Uddhav’s leadership techniques and the way he is leading Sena.

Like last municipal election also he didn’t give tickets to around 55 sitting corporaters. In last election also about 35 corporaters wont get another opportunity. Because of this though many people were upset with performance of their corporater voted for Sena as they got new face from party. Another reason was Marathi factor was also helpful for Sena’s victory.

As this was not enough for Rane, Ramtek Loksabha election results brought Rane to the earth. Ranjit Deshmukh contested the election against favourism to Rane in congress party. He got around 40 thousand votes and Sena candidate victory was confirmed. Sena move their all MLAs, corporaters and workers to Ramtek and made this election of prestige issue. Ramtek win confirms that, here after it won’t be that much easy for Rane.

Uddhav’s style of working is different from Raj or Rane. He is not aggressive as Balasaheb. He is not good orator as Raj. He has not bunch of workers as Rane has. But he is changing work style of Sena and which is appropriate for new era. Though many workers of Sena not happy with his working style, many people are with him. He is taking issues like Sugercane or Cotton prices, Electricity shortage in rural parts of Maharashtra and other people related problems. That’s why roots of Sena are going more and more deep.

Thursday, March 22, 2007

Unforgettable Gudhipadwa

We all just celebrated Gudhipadwa. But I remember the celebration of Gudhipadwa when I was in Hyderabad. I was working with E TV Marathi. For more than 18 months I was there. During this period we got opportunity to celebrate Gudhipadwa of Maharashtra and Ugadi of Andhra Prudish at a time.

When you are in Maharashtra you never get feel of Marathi culture or festivals of Maharashtra. But when you are outside Maharashtra you must remember these things. As we were missing all the Marathi festivals, we decided to celebrate Gudhipadwa in Marathi style. Myself, Rajendra Hunje, Shriranga Khare and Sachin Fulpagare were living in one house on rent.

We all had night shift during that week. Night shift of E TV was from 12 in midnight to 8 am. When we finished our shift and came back to home then time was around 9.15. After that we started to wash our home. Our home had two rooms, one hall and one kitchen. We washed all the rooms using detergent and phenyl. After that we all took bath and gone to Sai Baba Mandir just near to our home.

We decided to set up a Gudhi on our home. But problem was this tradition was not famous in AP and Marathi peoples were very less in our area. So we did not get required material to set up Gudhi. Then we tried for things in Sai baba mandir. There we got Saffron colour silk cloth and Neem leaves. Then we found out one long stick. From that saffron silk cloth we prepared Gudhi and put that on our home. Everyone including owner of our home was curious about all this things. They were inquiring about all this traditions and why we are doing this. We feel very satisfied and proud when the entire things gone properly.

But it was not the end of our celebration. After that we started to prepare food for lunch. We prepared puris; mix vegetable, masala rice, chatni and Koshimbir also. We bought Jilebi from one Marathi vendor and then enjoyed all Maharashtrian food in lunch. Our neighbors Ketaki Joshi (Lonkar at that time), Nima Patil and Megha also joined us for the lunch. Food was delicious that we took that for our friends in office also. They also liked the food and the way we celebrated Gudhipadwa.

Telugu people celebrate Ugadi on Gudhipadwa. Our house Owner was also co-operating. On Ugadi he gave us some juice which all tastes like sweet, bitter, and soar also. So you may not get idea what it is? Thinking behind this is that in life we have to face all type of experiences. Some are good and some may be bad for us. But you have to face all those challenges without any exception. The juice is just like life, which had some sweet and some bitter. He also gave us sweet roti, which was made by his wife.

Before that we all (me, shrirang, rajendra and Sachin) contributed around 2000 Rs and bought a Colour television of LG. That time India was on tour of Pakistan after around 14 to 15 years. So we all were eager to see matches and we had not TV. So we all contributed and bought TV on auspicious occasion of Gudhipadwa or Ugadi.

That Gudhipadwa was lifetime experience for all of us and I never forget that day.

Thursday, March 15, 2007

About Marathi and Maharashtra…


This is View from Cruise while Enjoying home made Rice Beer.

Just enjoy the food from Assam Rice, Fish and Rosso Gulla.

In Assam I also experienced that those peoples have lot of respect and love towards Maharashtra. Specially Pune and Mumbai. They are also much crazy to know more Mumbai and life style there.

Bakarwadi and Samosas…

I met Mr. Punjab Sharma there. He was working with Brahmaputra Water Works as Engineer now. About 10-12 years back he was in pune in CWPRS. That time he used to stay near Swargate. He told some memories of that time to us and we were amazed. He told us some specialties of pune like Naaz (Samosa Special), Poona Café House, and Bakarwadi of Chitale Sweets. I was not expecting such experience in Assam.

Pune and Mumbai are much familiar in Assam as so many students from Assam (From Northeast also) came to Maharashtra for education in the past. Now also figure of such students is high. That’s why they know much more about Mahrashtra and they told us that Marathi peoples are good and have helping nature.


Bambai se aaya mera dost...

When we go to one village in Nalbari district we gone for Tea on one Tapari. There the owner made special tea for us and serve the with song

``Bambai se aaya mera dost, dost ko salam karo,
Raat ko kho piyo, din ko aaram karo…”


We told that, salam bilam mat karo yar. Then he told that you came to our village form such a long distance that we have to salute you. When we speak with other peoples then they told us that nobody from outside Assam was gone to that village. That’s why they were much more happy. We were amazed with their hospitality and love.

We enjoyed the village food there in the night. Chicken with special Assami taste, Chenar and Rohu fish, rice with kali daal was the menu for dinner. Food was so delicious that I ate much more than my capacity and still no problem on next day. Wah! Kya Baat hein!!



Lachit Badfukan…

Northeast has some special features and one of them is that people from NE want to keep their special identity. This thing comes into picture at opening and closing ceremony of National Games. Other incidents also show this fact. In Guwahati there is one statue of Lachit Badfukan. He is the Freedom Fighter of Assam and fought against Mughals. He stopped the Mughals from entering in Assam. One volunteer Botipon Malakar was with me in jeep and he showed me that statue.

He asked me you know Lachit Badfukan? Fortunately I knew the name and work of Badfukan. When I told information about Badfukan to him. He was so delighted after hearing me that one cannot imagine. He took my hands in his hands and hugged me just because I knew about Badfukan. He told me that nobody from outside NE knows about Lachit. But you are from Pune and still know Lachit this is great for us.

Shivsena there also…

Pullok Mohanta was transport committee president during national games. One day he asked me about Balasaheb Thackrey. I was surprised after hearing word Balasaheb. I was thinking that he wants some information about BMC elections. But he was not interested in that. He told me that ``He was lost in Dadar when he had gone to Mumbai in his early childhood. He lost from his parents and was started crying. Then some shivsena workers took him to home. Gave him food and water. Inquired about his parents and then searched his parents in nearby areas. In few hours they found my parents and we came together again.”In that sense I have some different remembrance about shivsena.

Memories from Assam...

With Journalists from all over the country on CRUISE on Brahmaputra.

All the Participant States from all over the country and their flags

A National Sojourn in Assam

(This picture of Sepak Takraw in National Games.)

First time it was happening in the Assam and second time in the North-East India. In the shadow of threats by United Liberation Front of Assam (ULFA), government of Assam dared to organize the National Games in Guwahati and you could only see to believe how excellent these games were. No obstruction from Ulfa, huge response from local peoples and excellent organization were the key reasons that everyone including Press reporters was happy with the games.

National Games taking place in Guwahati was big news for us. So many reporters from all over the country were there to cover the games. Kerala reporters were largest in numbers. They were about 32 and Maharashtra had only two reporters. They were from Marathi daily Sakal. I was one of them, the other being Mr. Sanjay Gharpure from Mumbai. After a long travel of around 54 hours, we reached Guwahati and immediately started our work.

Opening and Closing ceremony was the showcase event for the strength of Northeast. Traditional dances from all the seven northeastern states and Sikkim were the attraction of the program. Though the security was tight throughout the games, it did not prove to be a burden for spectators and journalists. Many times you have to just go through metal detector and nothing else. In all the tour neither a single security person checked ourselves nor any other journalist neither we were asked to open our bags and laptops.

National games was lackluster for many as there was no super star like Leander Peas, Mahesh Bhupati, Sania Mirza, Anju Bobby George and many other international athletes. But people from Assam were not unhappy with that. They just wanted to enjoy the games and people from all over the city and nearer villages thronged to stadiums to watch the games. Can you imagine people were standing in queue to just watch the swimming tank and competitions there? Crowd was expected at soccer, hockey, athletics, basketball, volleyball, kabaddi and other popular games. But people in large number were present to watch games like fencing, cycling, sepak takraw, lawn bowl and rugby also.

When we talked to people they told us that, for last so many years such games or tournaments were happening only in National Capital New Delhi or state capitals like Mumbai, Kolkatta or Hyderabad. It was the first time that games were organized in Assam and so people were enthusiastic to watch the stadiums, games and players also. So people turned to all stadiums and give overwhelming response to all the games and cheered all the players crossing state differences.

As National game was first time in Assam, organizers and volunteers were very much helping and they loved to care a lot. Many of them were college students and they worked as volunteers while maintaining their regular schedule. They were not expecting money for their work. As one Rajendra Kumar said, “This is our game. Assam is holding games for the first time. How can I ask for money for personal duty? If government gives us then its ok, but we will never ask for money for our work.” People were working with this spirit and because of that everyone who was there were happy with arrangements.

We enjoyed the lunch on Cruise courtesy of Assam Tourism Department. Brahmaputra was the river, which is about 2 kilometers broad in guwahati. Because of this there is only one bridge on river and it is outside the city. People travel through boats to go from south guwahati to north guwahati because there is only one bridge. There are so many big boats called cruise on river. People can enjoy their lunch or dinner there. Food on that cruise was just like food in village which adivasis eat. Steamed rice, which is cooked in leaves, mutton of duck, pickle of Bamboo, Rohu fish, Chicken Curry was the menu for lunch. When you finish your lunch then they serve you Roso Gulla with Sweet Curd. It was an unforgotten experience for me to travel on Brahmaputra in Cruise.

Another experience we got in Nalbari district. While going to my friend’s village in Nalbari, we had to pass through one village where all the houses were of Bangladeshi infiltrators. There were total 120 Bangladeshi families in one village and there are a number of such villages by the bank of river Brahmaputra.

Few years back Assam Gana Parishad and AASU people fought with those infiltrators and send them back to Bangladesh. But unfortunately the came back again in 90’s and that time congress government gave ration card to them. Then those infiltrators were successful to get land for farming and now they are settled down there and working in the cities of Assam and Kolkatta. We feel very sorry about that thing. But not only us but also everyone is helpless and none can do anything against it. As it’s matter of votes now.